Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarage Patil: ‘उद्यापासुन कडक उपोषन करणार, पाणी बंद करणार’, मनोज जरांगे पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी घेतललेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी कडक उपोषण करणार असल्याचा इशारा आज त्यांनी दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 31, 2025 | 03:09 PM
'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता त्यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी घेतललेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी कडक उपोषण करणार असल्याचा इशारा आज त्यांनी दिला आहे. उद्यापासून पाणी देखील पाणीही घेणार नसल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.

आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी म्हटले आहे की, उद्यापासून उपोषण आणखी कडक करणार. काल आणि आज मी पाणी प्यायलो पण उद्यापासून मी पाणी पण पिणार नाही. पाणी बंदच करणार. सरकार ऐकत नाही, त्यासाठी उपोषण आणखी कडक करणार आहे. “महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी कोणालाही पैसे देऊ नये. स्वार्थी लोक या आंदोलनात असू नयेत,” असंही आवाहन त्यांनी केलं.

उपोषणाच्या स्वरूपातही मोठा बदल जाहीर करत त्यांनी सांगितलं की, “उद्यापासून मी पाणी पिणं बंद करणार आहे. उपोषण अधिक कडकपणे सुरू होईल. कोणत्याही परिस्थितीत आता मागे हटणार नाही.”

यासोबतच मराठ्यांना आवाहन करताना ते म्हणाले, मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलू नये. सर्वांनी शांत राहायचं आहे. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा अल्टिमेटमच जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: Lalbaug Annachhatra : मराठा आंदोलनामुळे लालबागचा राजा मंडळाने अन्नछत्र ठेवले बंद? नक्की झालंय तरी काय?

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली,

दरम्यान, मध्यरात्रीपासून जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, आणखी काही काळ मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु राहिल्यास त्यांची प्रकृती वेगाने ढासळू शकते, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शनिवारी मराठा आरक्षणासंबंधित समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली. मात्र, जरांगेंसोबत त्यांची चर्चा यशस्वी ठरली नाही. सरकार फक्त वेळकाढूपणा करत आहे आणि समितीला खरे अधिकार दिलेले नाहीत. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांचे काम शासन अध्यादेश (जीआर) जारी करणे नाही., असेही जरांगे पाटील यांनी म्हटले होते.

Web Title: I will observe a strict fast from tomorrow i will stop drinking water manoj jarange patil took a drastic decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • maratha aarkshan
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी! २३८ नवीन ट्रेनमध्ये असणार स्वयंचलित दरवाजे
1

Mumbai Local Train : आता लोकलचा प्रवास होणार आरमदायी! २३८ नवीन ट्रेनमध्ये असणार स्वयंचलित दरवाजे

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 
2

Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर 

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने
3

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

Mangal Prabhat Lodha : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन
4

Mangal Prabhat Lodha : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार, मंगलप्रभात लोढा यांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.