मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. पण आंदोलकाकडून वाढत्या गोंधळावर मनोज जरांगेने पाटलांनी कान टोचले आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे जरांगे यांची भेट घेवुन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा…
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हटले आहे...
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा तिसरा दिवस आहे. आज त्यांनी घेतललेल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी कडक उपोषण करणार असल्याचा इशारा आज त्यांनी दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असून, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यात मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सकल मराठा समाज कणकवली आयोजित शिवजयंती उत्सव २०२४ निमित्त राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम चिपळूणकर ग्रुप – ढोल नाच ठाणे – पालघर, द्वितीय क्रमांक वाय…
समाजाच्या विरोधात सदवर्तेना कोणताही इशारा नाही मात्र समाजाचे माते फडकवण्याची जो काम करेल. त्याच्यामुळे जर समाजाच्या नुकसान होत असेल आरक्षणाचा लढा मोडीत निघत असेल.
खासदार संभाजी छत्रपती सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणाले की, ओबीसी समाजाला दुखावून मी कोणतेही काम करू शकत नाही. जातीविषमता दूर करण्यासाठी माझा हा लढा आहे. कुठल्याही…
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तलवार उपसणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या एका भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य…
बारामती : महाराष्ट्रातील मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द होण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी बारामती शहरात आयोजित चक्का जाम आंदोलनात बोलताना केला.…
सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचा बुधवारी 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नवी मोहीम हाती घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल…
मेटे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हे नालायक सरकार असून दुजाभाव करणार सरकार आहे. जर विनायक मेटे वर गुन्हा दाखल होत असेल तर मुंबईतील मेट्रो उदघाटनासाठी एकत्र अलेलेल्यांवर देखील…
कोरोनाचे संकट असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या मोर्चा परवानगी नाकारली होती. तरी देखील हजारोंच्या संख्येत हा मोर्चा निघाला. विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांनी सभा घेऊन भाषणेही केली. या प्रकरणी आता पोलिसांनी…
"आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून…