मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. अशातच आता आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला.
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घेतल्यास समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर जरांगे समर्थकांमध्ये संतापाची लाट असून, पोलीस या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मराठा नेते मनोज जरांगे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने तोडला आहे . त्यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की, सरकार कुठेही ओबीसींच्या बाजूने नाहीये.
जरांगे पाटील यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलत सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या दोषी शिक्षकांना ताबडतोब अटक करावी आणि संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी, अशा त्यांच्या मुख्य मागण्या…
“परळीतील एकजण सरकारला अडचणीत आणणारी विधानं का करतो, हे सरकारने शोधले पाहिजे.” असे म्हणत जरांगे यांनी संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुन्हा अधोरेखित केली.
पाच दिवसांच्या निषेधादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते आणि आयोजकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी…
जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी धाराशिव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
काल बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले होते.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे.