मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील एका मागणीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली…
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ५८ लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले असून सर्व निर्णयांच्या लेखी…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चाललेल्या वादावरून मोठे भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. "देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा…
धुळे दौऱ्यावर असताना दादा भुसे यांनी मनोज तरंगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत सरकार त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी जरांगेंना आंदोलन आणि उपोषण मागे घेण्याचे…
राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मसुदा तयार केल्याचे समजत आहे. अश्यातच आता ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
Devendra Fadnavis on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. नागपुरात बोलताना फडणवीस यांनी सरकार…
आंतरवालीत आलेले लोक पाहून माझाही हुंदता दाटून आला. इतकं प्रेम कोणालाही मिळणार नाही. पण मी माझ्या मराठा समाजावर सरकारने अन्याय करू नये, अशी माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली…
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत वेळकाढूपणाचा ठपका ठेवला आहे. मराठा समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी…
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नवे वादग्रस्त वळण मिळाले आहे. जुने सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या आडून काही जणांनी कोट्यवधींचा आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप…
Manoj Jarange Andolan News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, 30 मे रोजी मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही…
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. अशातच आता आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
गोविंद फड यांनी केलेल्या पोस्टवर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी मुंडेंसह फड यांच्यावर निशाणा साधला.
धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घेतल्यास समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर जरांगे समर्थकांमध्ये संतापाची लाट असून, पोलीस या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मराठा नेते मनोज जरांगे यांनी दुःख व्यक्त केले आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्यातून निघून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मणिकर्णिका घाट उत्तर प्रदेश सरकारने तोडला आहे . त्यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की, सरकार कुठेही ओबीसींच्या बाजूने नाहीये.
जरांगे पाटील यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलत सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या दोषी शिक्षकांना ताबडतोब अटक करावी आणि संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी, अशा त्यांच्या मुख्य मागण्या…
“परळीतील एकजण सरकारला अडचणीत आणणारी विधानं का करतो, हे सरकारने शोधले पाहिजे.” असे म्हणत जरांगे यांनी संतोष देशमुख प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुन्हा अधोरेखित केली.