पाच दिवसांच्या निषेधादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते आणि आयोजकांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्याने राजकीय विश्वात एकच खळबळ राज्यात खळबळ उडाली आहे
सुपारी दिल्यानंतर झाल्टा फाट्यावर धनंजय मुंडे आरोपींची वाट पाहत होते. ‘काही सापडत नाहीये’ अशी त्यांच्यात चर्चा झाली. या आरोपींची वारंवार मुंडे यांच्याशी भेट झाली होती
मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी…
जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी धाराशिव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबरला जीआर काढला आहे. त्यानंतर ओबीसींच्या स्पर्धेमध्ये मराठा समाज देखील उतरला आहे. यामुळे ओबीसी आरक्षण संपलेले आहे, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले.
काल बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले होते.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे.
राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर…
आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यातून मनातील खदखद व्यक्त केली आहे.
Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.