काल बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केले होते.
शिवसेना चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होत आहे. न्यायालयावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. संविधान आणि कायद्यानुसार निकाल येईल. अशी अपेक्षा आहे.
राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर…
आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
सावरगाव येथील भगवान गड भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यातून मनातील खदखद व्यक्त केली आहे.
Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.
Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे प्रमुख मागणी होती.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणाऱ्या हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर सातारा गॅझेट लागू करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे, अशी माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत विरोधकांनी आपल्याला राजकीय फायदा होईल का याचाही प्रयत्न केला. पण आता उत्तर मिळाल्यानंतर सगळे गपगार झाले आहेत,’’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.
ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. जीआर काढल्यानंतर 5 दिवसांचे आमरण उपोषण जरांगे पाटील यांनी लिंबू पाणी पिऊन सोडले.