Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे राज्याच्या आकडेवारीवरून दिसते. २०११ मध्ये उष्णता संबंधित आजाराचे २८ रुग्ण होते, तर २०२२ मध्ये हा आकडा ७७३ पर्यंत पोहोचला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 10:20 AM
२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! 'काँक्रिटच्या जंगला'मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! 'काँक्रिटच्या जंगला'मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

गेल्या २७ वर्षांत मुंबईच्या सरासरी तापमानात तब्बल २ अंश सेल्सिअसची वाढ झाली असून, वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे मुंबई आता ‘अर्बन हीट आयलैंड’च्या विळख्यात सापडली आहे. राज्याचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी धक्कादायक माहिती दिली. मुंबईने आपले नैसर्गिक संरक्षण कवच गमावल्याने उष्णतेच्या लाटेचा आणि आजारांचा धोका कित्येक पटीने वाढला असल्याचा इशाराच डॉ आवटे यांनी दिला, १९९१ ते २०१८ या कालावधीतील आकडेवारीनुसार, मुंबईचे सरासरी तापमान ३४.०८ अंशांवरून ३६.२८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या काळात मुंबईतील बांधकामे ६६ टक्क्यांनी वाढली, मात्र त्याची मोठी किंमत पर्यावरणाला मोजावी लागली आहे. मुंबईने या काळात आपली ८१ टक्के मोकळी जमीन, ४० टक्के हरित क्षेत्र (जंगले) आणि ३० टक्के जलस्रोत (तलाव व पाणथळ जागा) गमावले आहेत.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर सुरू होणार ‘आपत्कालीन वैद्यकीय कक्ष’; खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वाढत्या तापमानाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याचे राज्याच्या आकडेवारीवरून दिसते. २०११ मध्ये उष्णता संबंधित आजाराचे २८ रुग्ण होते, तर २०२२ मध्ये हा आकडा ७७३ पर्यंत पोहोचला आहे. २०२२ मध्ये उष्माघातामुळे ३१ मृत्यूची नोंद झाली आहे, जी गेल्या दशकातील सर्वाधिक संख्या आहे. डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले की, मुंबईत झाडे आणि जलसाटे कमी झाल्याने काँक्रीटच्या इमारती उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात. यामुळे शहराचे तापमान आजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा कितीतरी जास्त राहते. झोपडपट्टी परिसर सर्वाधिक तप्त दाट दाट लोकवस्ती आणि झाडांचा अभाव असलेल्या झोपडपट्टी परिसरातील तापमान, उच्चभू आणि हरित क्षेत्राच्या तुलनेत ६ ते ८ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. याचा विमानतळ, औद्योगिक वसाहती आणि मॉल्ससारख्या मोठ्या बांधकामांच्या भागात उष्णता सर्वाधिक साठून राहत आहे.

मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर

८८ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या तापमानाचा बेट परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होत आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारात वाढ झाली असून यामागे केवळ तापमान वाढणे हेच एकमेव कारण नाही, सिमेंटची जंगले आणि आर्द्रता यामुळे शरीराची उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो, जो उष्माघातासाठी कारणीभूत ठरत आहे, अशी माहिती डॉ प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: In 27 years the temperature of mumbai increased by 2 degrees concrete jungle leaves mumbaikars breathless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Mumabi
  • Mumbai Temperature
  • summer care tips

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ
1

Mumbai News: मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य
2

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

गर्मीमुळे जुलाब होऊन पोट बिघडले आहे? मग ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका
3

गर्मीमुळे जुलाब होऊन पोट बिघडले आहे? मग ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.