२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात…
विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींसाठी पालिकेने सुरू केलेल्या 'मार्ग' (मॅनेजमेंट अँड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हियन्स) या समर्पित ॲप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुंबईत दररोज देशभरातून हजारो खाजगी ट्रॅव्हल्स बसेस आणि अवजड वाहने येतात. या गाड्यांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि मुंबईकरांचा खोळंबा होतो.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा सामना करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून सातत्याने प्रयत्न केले गेले नाहीत.
महापालिकेने सुरुवातीला २०२६ मध्ये पाणी दरात अंदाजे ८ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर अतिरिक्त आयुक्त स्तरावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
जीव विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा ४ क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
तिकीट तपासणी पथकाने विशेष मोहीम राबवून या तिकिटांची पडताळणी केली असता ३९ पीएनआर संशयास्पद आढळले. या कारवाईदरम्यान संबंधित प्रवाशांकडून नियमांनुसार दंड आकारण्यात आला.
आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक प्रवासी प्लॅटफॉर्मवरील कोपरे, जिन्यांच्या भिंती, एस्केलेटर परिसर तसेच फलाटांच्या टोकांवर सर्रास थूकताना आढळत आहेत.
जुन्या आणि कालबाह्य उपकरणांमुळे वेळेवर आणि अचूक निदान करण्यात अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर इंडियन ऑइलने सीएसआरच्या माध्यमातून हाय-डेफिनिशन व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप प्रणाली उपलब्ध केली आहे.
३१ मे ही अंतिम मुदत असून तोपर्यंत सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत.विशेषतः नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्याची विहित वेळेत योग्य ठिकाणी…
वृक्षगणना हे शहराच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, तरी आपल्या सोसायटीमध्ये किंवा खाजगी मालमतेमध्ये जेव्हा प्रगणक वृक्षांची माहिती घेण्यासाठी येतील,तेव्हा त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.
गेल्या वर्षीच प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस देण्यात आली होती. हा जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होते असून सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता, परंतु, तरीही परिस्थिती जैसे थे अशीच…
महापालिकेने शुक्रवारी 'म्हातारीचा बूट' या वास्तूच्या दुरुस्तीसाठी विविध अभियांत्रिकी संस्थांना आमंत्रित करणारी निविदा काढली.या प्रकल्पात सजावटीचे प्रवेशद्वार आणि नैसर्गिक दगडांना पॉलिश करण्याचाही समावेश असेल.
ग्रामीण महाराष्ट्रात,पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालासरी तालुक्यात ७७ जिल्हा परिषद शाळांमध्ये डब्ल्यूएएसएच(पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) कार्यक्रमांतर्गत स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करून संस्थेने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहे.
पावसाळ्यापूर्वीच या रस्त्यावरील डांबर उन्हाच्या झळांनी वितळू लागले आहे. या गंभीर प्रकरणावरून 'वॉचडॉग फाऊंडेशन' ने प्रशासनाला धारेवर धरले असून, कंत्राटदाराचे देयक तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे.
'स्वच्छ सर्वेक्षण-२०२६' आणि 'मुंबई क्लीन लीग'च्या पार्श्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील स्वच्छता कामांचा आढावा घेण्यासाठी 'एम पश्चिम' आणि 'एच पश्चिम' विभाग कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात १ मे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. महाराष्ट्राच्या दिवशी प्रियजनांना या हटक्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.
राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'महाडायलिसिस' योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे.