Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी

महाराष्ट्रातील एकूण सूक्ष्म उपक्रमांपैकी फक्त ७.७ टक्के, लघु टक्के उपक्रम पश्चिम विदर्भात आहे. तसेच येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील व्यावसायिक व औद्योगिक घटकांची संख्या महाराष्ट्रातील एकूण घटकांच्या फक्त ४.०३ टक्के आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 03:12 PM
पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी

Follow Us
Follow Us:

अकोला : मागासलेल्या पश्चिम विदर्भासाठी प्रादेशिक नियोजन मंडळ स्थापन करावे, अशी मागणी विदर्भवैधात्तिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. विदर्भातील गडचिरोली जिल्हा हा आर्थिक, औद्योगिक आणि एक मागासलेला जिल्हा आहे.

हे मागासलेपण दूर करण्यासाठी आपण गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे येथील विभागातील अद्योगिकीकरण सुविधा, जमीन आणि तेथील खनिज संपत्ती यांचे स्वतंत्रपणे दीर्घकालीन नियोजन करणे शक्य होईल. मात्र, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हे सर्वात मागास असून, हा भाग विकास क्षेत्रात पिछाडीवर आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रात ६६९ माहिती तंत्रज्ञान संकुले विकसित झाली आहे, त्यात एकही आयटी पार्क अमरावती विभागात नाही.

सर्वच विकास क्षेत्रात पिछाडीवर असल्याने, एकीकडे २०२५-२६ या वर्षात महाराष्ट्राचे अंदाजित दरडोई उत्पन्न ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये असताना पश्चिम विदर्भाचे दरडोई उत्पन्न हे फक्त १ लाख ८९ हजार ९९१ रुपये आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भाचा सर्वांगीण, समतोल व समन्यायी विकास होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आले.

औद्योगिकीरणातही मागासलेला भाग

महाराष्ट्रातील एकूण सूक्ष्म उपक्रमांपैकी फक्त ७.७ टक्के, लघु टक्के उपक्रम पश्चिम विदर्भात आहे. तसेच येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील व्यावसायिक व औद्योगिक घटकांची संख्या महाराष्ट्रातील एकूण घटकांच्या फक्त ४.०३ टक्के आहे. त्यामुळे येथील तरुणांसाठी अल्प प्रमाणात रोजगार उपलब्धता आहे. तरुणांना रोजगारासाठी स्थलांतरित होऊन मुंबई, पुणे किंवा अन्य भागात जावे लागते, असे प्रा. डॉ. खडक्कार यांनी सांगितले.

रोज सरासरी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती विभागातील ९० टक्के जमीन कोरडवाहू, सिंचन सुविधांचा अभाव, कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची कमतरता, हवामानाचा लहरीपणा इत्यादी प्रमुख कारणांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मागील वर्षी दर दिवसाला सरासरीने दोन ते तीन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज ! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

Web Title: Issue of western vidarbha development has come to the forefront

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • akola news
  • Development Work

संबंधित बातम्या

Nagpur Gas Leak Breaking: नागपुरमधील गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 40 जण रुग्णालयात
1

Nagpur Gas Leak Breaking: नागपुरमधील गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 40 जण रुग्णालयात

अकोल्यात 53 हजार ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प; सूर्यघर योजनेला मिळतोय उत्तम प्रतिसाद
2

अकोल्यात 53 हजार ग्राहकांनी उभारले सौर प्रकल्प; सूर्यघर योजनेला मिळतोय उत्तम प्रतिसाद

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार
3

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

पाणीटंचाईचे सावट ! अकोल्यात पावसाअभावी करपू लागली पिके
4

पाणीटंचाईचे सावट ! अकोल्यात पावसाअभावी करपू लागली पिके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.