पंतप्रधान मोदींचा दौरा सकाळी साडेदहा वाजता भावनगर येथे एका कार्यक्रमाने सुरू होईल, जिथे ते एका मोठ्या जनसभेला संबोधित करतील. त्यानंतर ते धोलेराचे हवाई सर्वेक्षण करतील आणि दुपारी दीड वाजता आढावा…
Mizoram News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे.
हळद संशोधन केंद्राच्या विकासकामांना स्थानिक आमदार परसेंटेज मागून अडथळे आणत आहेत. संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर आमदारांचा परसेंटेज खाऊ अडथळा असल्याने केंद्राची प्रगती खुंटली आहे.
सादरीकरण अतिशय चांगले झाले असून त्यात डीप थिंकिंग झाले आहे. आपण योग्य मार्गावर आहोत. पुढील वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होतो आहे, असे फडणवीस म्हणाले.
शहरी विकास ही केवळ इमारती उभारण्याची बाब नाही, तर ती सामाजिक आणि आर्थिक समृद्धी घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच प्रत्येक प्रकल्पामागे दूरगामी विचार आणि मजबूत आर्थिक रचना असली पाहिजे, असे फडणवीस…
पंतप्रधानांनी शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवत भारताला केवळ प्रगत राष्ट्र बनवण्याचे नव्हे, तर संपूर्ण जगाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे फडणवीस म्हणाले.
अलीकडच्या काही वर्षांत स्वारगेट बसस्थानक वारंवार वाद विवादात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे एक दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेनंतरही प्रशासन किंवा शासनाने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.
Maharashtra News: विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम गतीने सुरू आहे. या ट्रेनने 2028 पर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक निर्माण करण्यात येणार आहे.
आशेळे माणेरे गावांत तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज सुलभा गायकवाड यांच्याहस्ते पार पडला. ही विकासकामे कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने…
आगामी ५० वर्षांत बारामती शहराच्या लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मैला शुद्धीकरण प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्पाचा आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ठाणेकर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाणेकरांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. ठाण्यातील घोडबंदर सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण, रायलादेवी तलावाचे शुशोभीकरण, वालधुनी नदीस समांतर २४ मीटर रुंदीचा रस्ता,…
आत्पाकालीन परिस्थितीत उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने महापालिकेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षांत हा निधी टप्प्या-टप्प्याने महापालिकेला मिळणार आहे.
शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त…
ठाण्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत ठाणे शहराचा (Fund to Thane City) संपूर्ण कायापालट करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून 130 कोटी रुपयांचा निधी ठाणे शहरास देण्यात आला. त्या माध्यमातून विविध…
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमधील अनधिकृत बांधकामे (Illegal Construction) व वाढीव मालमत्ता कराबाबत दोन समित्या गठीत करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती…
साताऱ्यात बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भूमिपूजनाला भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांचा हा विरोध झुकारून आमदार शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale)…
डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील उंबार्ली दावडी भाल टेकडीवरील वनविभागाच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन उभे राहावे यासाठी मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) सातत्याने पाठपुरावा करत होते. या प्रयत्नाला यश आले…