Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनचालकांनो, PUC सोबत ठेवाच; अन्यथा भरावा लागू शकेल दंड

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना पर्यावरांसाठी हानीकारक तर असतातच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे कायद्याने अनिवार्य आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 03, 2025 | 01:41 PM
'राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही'; परिवहनमंत्री नेमकं म्हणाले तरी काय?

'राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही'; परिवहनमंत्री नेमकं म्हणाले तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : आपण वापरत असलेल्या वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र अद्यावत आहे का? नसेल तर लगेच करून घ्या. अन्यथा जबर दंड भरावा लागू शकतो. आरटीओ कार्यालयाने आठ महिन्यांत पीयूसी नसलेल्या 2380 वाहनधारकांकडून दंड वसूल केला आहे. वाहनाचे पीयूसी नसल्यास अपघात झाल्यास दावा फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळे वाहनाच्या पीयूसीकडे दुर्लक्ष करणे वाहनमालकाला महागात पडू शकते.

आजघडीला अनेक वाहने धूर सोडत दामटल्या जातात. अशी वाहने शिवाय वाहन मालकाच्या खिशालाही भुर्दंड पाडणाऱ्या ठरू शकतात. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना पर्यावरांसाठी हानीकारक तर असतातच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे कायद्याने अनिवार्य आहे. तुम्ही प्रदूषण नियंत्रण मानकांचे पालन करत आहात याची खात्री करण्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. पीयूसी नसलेल्या वाहनाला पोलिस अथवा आरटीओ कार्यालयाच्या तपासणीत जबर दंड भरण्याची वेळ येते.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम मोटार वाहन कायद्यानुसार देशातील प्रत्येक मोटार वाहनासाठी बीएस-१, बीएस-२, बीएस-३, बीएस ४, सीएनजी आणि एलपीजी अशा सर्वच वाहनांना पीयूसी बंधनकारक आहे. पीयूसी नसल्याने अपघाताचा दावा फेटाळला जाऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येक वाहनधारकाने अगदी कमी पैशांत पीयूसी प्रमाणपत्र काढून जबर दंडातून मुक्तता करून घेणे आवश्यक आहे.

क्लेम फेटाळण्याची शक्यता

पीयूसी हे वाहन आणि वाहनधारकासाठी तसेच प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनधारकाने पीयूसी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. पीयूसी नसेल तर जबर दंडाची तरतूद आहे. मोटार वाहनाचा क्लेम फेटाळला जाण्याची शक्यताही असते.

पीयूसी आहे तरी काय?

प्रमाणपत्राशिवाय वाहनचालक रस्त्यावर पकडला गेल्यास त्याला दंड, सहा महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. त्यामुळे पीयूसी काढणे आवश्यक ठरते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी म्हटले आहे. वाहनातीळ धुरामुळे वातावरणात प्रदूषण होत नाही, याची हमी देणारे प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी आहे. पीयूसी तपासणीत वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वेगवेगळ्या वायूंची चाचणी केली जाते.

Web Title: Keep your puc with you otherwise you may have to pay a fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Sambhajinagar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.