Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : परतीच्या पावसाचा पिकांना धोका; शेतकरी वर्गाची तारांबळ

राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 30, 2025 | 02:54 PM
Kolhapur News : परतीच्या पावसाचा पिकांना धोका; शेतकरी वर्गाची तारांबळ
Follow Us
Close
Follow Us:
  • परतीच्या पावसाचा पिकांना धोका
  • शेतकरी वर्गाची तारांबळ
  • ऊस आणि भाताच्या पिकाला सर्वात मोठा धोका

कोल्हापूर: राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला आहे. शेतकरी भात काढणीच्या कामात गुंतले आहेत. शिवारात कामाची झुंबड उडाली आहे. अवकाळी पावसाची सततची भीती आणि बदलत्या हवामानामुळे शेतकरी पीक पदरात पाडून घेण्यासाठी अक्षरशः दिवस-रात्र काम करत आहे. सध्या ठीक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे.

पावसाची भीती तरी कापणी करायला सुरुवात केली अशी स्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा तालुक्यात प्रामुख्याने शेतीला प्राधान्य जास्त दिलं जातं.
या तालुक्यात ऊस पिकापाठोपाठ भाताचं पीक देखील जास्त प्रमाणात घेतले जाते. पण सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याला हैराण करून सोडले आहे. हा पाऊस ठीक ठिकाणी लागत असून विशेषत यीक विकास प्रति विशेषत सध्या भात कापणीची कामे सुरू झाली आहे.

Kolhapur News: कोल्हापूरला अवकाळी पावसाने सहा तास झोडपले; नागरिकांची उडाली तारांबळ

हवामान बदलामुळे अवकाळीचे सावटतालुक्याच्या काही भागांमध्ये भुईमूग नाचना ही प्रमुख पिके घेतली जातात. सध्या या पिकांच्या काढणीची कामे सुरू आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी मिळेल त्या वेळेत मळणी व साठवणूक करण्यात भर देत आहे. हवामानातील अनिश्चित बदलामुळे अवकाळी पावसाचे सावट नेहमीच डोक्यावर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता लवकरात लवकर पीक काढण्याचा प्रयत्न करत आहे. ऊस वाहतुकीला खड्यांचा अडथळाऊस तोडणी ही सुरुवात झाली आहे अनेक कारखान्याने बॉयलर पेटवून मोळीपूजनही केली आहे.

परंतु पाऊस असल्यामुळे ऊस वाहतूक करणे, ट्रॅक्टर फडातून बाहेर काढणे अवघड झाले आहे व ट्रॉल्यामध्ये ऊस भरणे ही ऊस तोडणी कामगारांना धोकादायक आहे. तसेच अनेक आंदोलने करून व निवेदन देऊन सुद्धा कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरती पडलेले खड्डे बुजवण्यासाठी एक महिना झाला तरी अजून खड्डे बुजवून पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ऊस वाहतुक करणे म्हणजे जीवाशी खेळ करत येणे असे होत आहे. तरीही त्यातून ऊस वाहतूक केली जाते पण ही ऊस वाहतूक करत असताना ट्रॉली पलटी झाली व अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सलग सुट्ट्यांमुळे पन्हाळा हाऊसफुल्ल; नगरपरिषदेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ

Web Title: Kolhapur news return rains pose a threat to crops farmers concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Heavy Rainfall
  • kolhapur

संबंधित बातम्या

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?
1

Pankaja Munde: “पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे…”; काय म्हणाल्या मंत्री पंकजा मुंडे?

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
2

Latur : जिल्ह्यात पावसाचा कहर; रेना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Kolhapur News : ऊसदराच्या मुद्द्यावरुन आंदोलन चिघळलं; कोल्हापुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; वाहने पेटवण्याचा प्रयत्न
3

Kolhapur News : ऊसदराच्या मुद्द्यावरुन आंदोलन चिघळलं; कोल्हापुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; वाहने पेटवण्याचा प्रयत्न

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश
4

“कोल्हापूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची कामे वेगाने पूर्ण करा…”, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.