दुसरी घटना मॅनहॅटनच्या वॉशिंग्टन हाइट्स भागात घडली, जिथे ४३ वर्षीय व्यक्ती बेसमेंट बॉयलर रूममध्ये मृत आढळला. बचाव पथके संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने चांगलंच थैमना घातलं आहे. आधी गेल्या वर्षभरात अवकाळी आणि आता परतीच्या पासाने बळीराजाची दाणादाण उडाली आहे. गगनबावडा तालुक्यात सध्या भात कापणी हंगाम जोरात सुरू झाला…
Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांना गडगडाटी वादळ आणि जोरदार पावसासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
भीषण परिस्थितीत पूरग्रस्त बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी कल्याणकर पुढे आले आहेत. काल रात्री कल्याण शहरातून पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आणि औषधं घेऊन ताफा सोलापूर- धाराशिवकडे रवाना झाला.
राजधानी दिल्लीत आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
Raj Thackeray On wet Drought : मनसे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट करुन राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत काही सूचना दिल्या…
जुन्या योजनेत शेतकऱ्यांना पाच घटकांवर नुकसानभरपाई मिळत असे. यामध्ये उगवण न होणे, स्थानिक आपत्ती, मिड अॅडव्हर्सिटी, पोस्ट हार्व्हेस्टिंग आणि उत्पादन आधारित नुकसान यांचा समावेश होता. या योजनेत पूर्वी नुकसानभरपाईची मर्यादा
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
प्रशासकीय यंत्रणांनी नुकसानीचे पंचनामे अत्यंत गतिमान पद्धतीने व ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ठिकाणचे १०० टक्के पंचनामे करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले.
India Rain Alert: राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
Heavy RainFall: गेल्या काही दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान उत्तरखंडच्या रुद्रप्रयाग-चमोली येथे ढगफुटी झाली आहे.