Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बारसू रिफायनरीवरून खालच्या पातळीचं राजकारण सुरु, दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’; उदय सामंत यांचे आवाहन

बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2023 | 02:31 PM
‘बारसू रिफायनरीवरून खालच्या पातळीचं राजकारण सुरु, दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’; उदय सामंत यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बारसू रिफायनरीचा (Barsu Refinery) मुद्दा पेटत आहे. त्यात बारसू रिफायनरी सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलनही सुरू आहे. त्यानंतर आता यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती. प्रकल्पांबाबत बोलणारे आता बारसूबाबत का? बोंबलत आहेत. रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिले. बारसूवासियांमध्ये दडपशाही केली जाणार नाही. ठरवून केलेले हे राजकीय षडयंत्र आहे. प्रकल्प आणि आंदोलनाबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली होती’.

खालच्या पातळीचं राजकारण सुरु

बारसू रिफायनरीवरून सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनीही ही जागा सुचवली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. या पत्रामुळेच सर्वेक्षण सुरु झालं. पण बारसूबाबत राजकारण नको. दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं, समर्थन करावं, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

आंदोलक आक्रमक

बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली होती.

Web Title: Low level politics started over barsu refinery all parties should put aside double politics and come together says uday samant nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 02:31 PM

Topics:  

  • Barsu
  • maharashtra
  • Mumbai
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
2

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
4

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.