Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS March : मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ हवं, मनसेची मागणी; उद्याच मोर्चा धडकणार

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रानजीक लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून उद्या १० जून रोजी रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 09, 2025 | 07:38 PM
मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ हवं, मनसेची मागणी; उद्याच मोर्चा धडकणार

मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ हवं, मनसेची मागणी; उद्याच मोर्चा धडकणार

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रानजीक लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी आहेत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून उद्या १० जून रोजी रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

प्रवासी रेल्वे रुळांवर कसे पडले? प्रत्यक्षदर्शीने केला खुलासा, चार जणांचा मृत्यू, रेल्वे दूर्घटनेनंतर राजकारण तापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनांचं वास्तव माध्यमांसमोर मांडलं आहे. दरम्यान मनसेने घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या जाहीर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली असून उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.राज

ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मुंबईत रेल्वेने बराच काळ मी स्वतः प्रवास केला आहे. पण त्यावेळची परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून भीती वाटते. आपले खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात, तिथून काहीतरी शिकून येतात की नाही? परदेशात अशी घटना घडली, तर तिथे परिस्थिती कशी हाताळली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला कसलीही किंमत नाही, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनावर मनसेचा बेधक मोर्चा

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या निषेधार्थ रेल्वे प्रशासनावर मनसे धडक मोर्चा काढणार आहे. उद्या सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार आहे. या सर्व परिस्थितीतू प्रवाशांना आणि नागरिकांना बाहेर पडायचं असेल तर मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.

Sanjay Nirupam : “निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा,” संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका

रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार

मुंब्रा स्थानकानजीक घडलेली आजची घटना वेदनादायक आहे. घटनेनंतर आम्ही आज रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली असून उद्या ठाण्यामध्ये धडक मोर्चा येतोय. त्यावेळी बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात रेल्वे अधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहे. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमचं इंजिन आता रेल्वे प्रशासनाला जोडावं लागणार आहे, असं मनसेच्या रेल्वे कामगार सेनेनं म्हटलं आहे.

Web Title: Mns march held on 10 june after mumbra train accident raj thackeray demand separate railway corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • MNS
  • Mumbai Local
  • Mumbai Railway
  • Train Accident

संबंधित बातम्या

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
1

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
2

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात
3

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?
4

Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.