आजही मुंबईत पावसामुळे शहराची परिस्थिती वाईट आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तसंच शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघातानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राज ठाकरे यांनी भाजप युती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, काय म्हणाले?
अपघाताची संभाव्य कारणे जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देत तपशीलवार पाहणी केली. यामध्ये दोन्ही रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजण्यात आले. त्यावरून या अपघातामागचे नेमके कारण काय, याची प्राथमिक…
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रानजीक लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या अपघातानंतर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून उद्या १० जून रोजी रेल्वे प्रशासनावर धडक मोर्चा…
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
प्रवासी नेमके कसे पडले याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केली असून, या घटनेमुळे प्रवासी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.