Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

राज्यातील प्राणी संग्रहालयांत मागील सन (२०२४-२५ यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा) या आर्थिक वर्षाच्या कालावधीत २२२ वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यात वाघ, बिबटे, अस्वल, हरिण यासह विविध प्रकारचे पक्षी आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 10, 2025 | 03:00 PM
राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये 222 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : निसर्ग आणि प्राणी यांचे अतूट नाते असून, एकमेकांना पूरक आहेत. निसर्गाचे संतुलन ठेवण्यासाठी प्राण्यांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे; पण त्यावर नियंत्रणही निसर्गच ठेवतो. प्राणी म्हटल्यावर मग त्यामध्ये माणूस देखील आला; पण माणूस व इतर प्राणी प्रगतशील प्राणी आहे. त्यामुळे प्राणी म्हणजे साधारणपणे इतर प्राणी असे समजले जाते.

राज्यातील प्राणी संग्रहालयांत मागील सन (२०२४-२५ यांच्यामध्ये मोठा फरक असून माणूस हा) या आर्थिक वर्षाच्या कालावधीत २२२ वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यात वाघ, बिबटे, अस्वल, हरिण यासह विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे. सेंट्रल झू अथॉरिटीच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. या वन्यजीवांचा मृत्यू कशाने झाला, याची कारणे अहवालात नाहीत. राज्यात तीन रेस्क्यू सेंटर, १ शेल्टर हाऊस, १ स्नेकपार्क, तर ८ प्राणिसंग्रहालये आहेत.

देशभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये ३९ वाघांचा मृत्यू झाला आहे. पट्टेदार वाघासह पांढऱ्या वाघांचा यात समावेश आहे. टायगर अॅण्ड लायन सफारी आणि रेस्क्यू सेंटरमध्ये प्रत्येकी १ वाघाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालयांमध्ये मागील वर्षात ११२ वन्यजीवांचा जन्म झालेला आहे. पुणे येथील राजीव गांधी झूलॉजिकल पार्क मध्ये सर्वाधिक म्हणजे ४७वन्यजीवांचा जन्म झालेला आहे. त्याखालोखाल मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा क्रमांक मुंबई येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयामध्ये (राणीची बाग) राज्यात सर्वांत जास्त प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत.

प्राणी घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो अन् मृत्यू

मी गेल्या 25 वर्षांपासून वन्यजीव क्षेत्रात काम करत आहे. आता निवृत्त झालो आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या निरीक्षणांत प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांचे आयुर्मान वाढते. कारण, प्राणिसंग्रहालयांत प्राण्यांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ असते. शिवाय, डॉक्टर देखील असतात. प्राणिसंग्रहालयांत तृणभक्षक प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आढळते. कारण, हे प्राणी खूपच संवेदनशील असतात. घाबरल्यामुळे त्यांना शॉक बसतो अन् त्यांचा मृत्यू होतो. याशिवाय संसर्गजन्य आजारही या प्राण्यांना झाले तर तो तत्काळ समजणे आणि त्यांच्यावर तत्काळ उपचार करणेही अवघड असते.

– अनिल अंजनकर, निवृत्त वनसंरक्षक, भारतीय वनसेवा (आयएफएस)

Web Title: More than 222 animals die in zoos in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • maharashtra news
  • zoo

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले
1

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
2

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध
3

Ahilyanagar News: जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे बेमुदत उपोषण! निकृष्ट व नियमबाह्य प्रकल्पाला विरोध

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
4

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.