Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील यंत्रणा ‘ॲलर्ट मोड’वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2025 | 10:41 AM
मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

मुंबईतील यंत्रणा 'ॲलर्ट मोड'वर; सुरक्षा यंत्रणा सज्ज, सर्वतोपरी खबरदारी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच मुंबईत सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदी सर्व यंत्रणांची प्रात्यक्षिके तसेच पूर्वतयारी करून घेण्यात आली आहे. मुंबई ही तर देशाची आर्थिक राजधानीच आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई परिसरातील संवेदनशील ठिकाणे ही कायम अॅलर्टमोडवरच असतात, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव गृह अनुप कुमार सिंह यांनी दैनिक ‘नवराष्ट्र’ला दिली.

भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच. पण पेट्रोलिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. तारापूर, बीएआरसीसारख्या ठिकाणी बंदोबस्त मुंबईनजीकच्या तारापूर, बीएआरसीसारख्या संवेदनशील ठिकाणी कायम बंदोबस्त असतोच. मुंबई नजीकच्या संवेदनशील ठिकाणांवर पोलीस पेट्रोलिंग देखील वाढविण्यात आले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबई नेहमीच अॅलर्ट मोडवर असते. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना राज्य सरकारने आधीच केल्या असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले.

नागरी संरक्षण दलाचा अशा परिस्थितीत महत्वाचा वाटा असतो. नागरी संरक्षण दलाला आपत्तीच्या वेळेस काय करायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. त्यांचीही पूर्वतयारी करून घेण्यात आली असल्याचे अनुप कुमार सिंह यांनी सांगितले. नागरी संरक्षण दलासोबतच एनसीसी, एनएसएस यांचीही प्रात्यक्षिके करून घेण्यात आल्याचे ते म्हणाले

Web Title: Mumbai security system on alert mode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Indo-Pak Relation
  • Police Department
  • police security

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.