लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे प्रमुख सण येतील. याप्रसंगी होणारी प्रचंड गर्दी आणि उत्साह पाहता, मुंबई पोलिसांनी सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा यंत्रणा आता अॅक्शनमोडवर काम करत आहे.कल्याणची पोलीसयंत्रणेकडून शहरातील परदेशी नागरिकांनी तपसणी सुरु आहे. कल्याणच्या डीसीपी स्कॉर्ड आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
हिंदू आणि मुस्लीम समाजात कोणत्याही प्रकारे वाद विवाद घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. रमजानच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्याच वेळी, ३-४ सैनिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेत्तृत्वात तिन्ही पोलिस आयुक्त, पाच सहाय्यक पोलिस आयुक्त, 80 पोलिस अधिकारी आणि तब्बल 800 पोलिस रस्त्यावर उतरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत.
विचारे यांना असणाऱ्या धोक्याची चौकशी करून तिची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप निश्चित केल्यावर पोलीस सुरक्षा किती द्यावी, तिचा कालावधी निश्चित करण्यात आला. विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय हा सर्व…
अरविंद केजरीवाल भोजनाचे निमंत्रण स्विकारून रिक्षातून रात्री साडेसातच्या सुमारास निघाले होते. त्यामुळे पोलिसांनी रिक्षा रोखल्याने अरविंद केजरीवाल संतापले. पोलीस त्यांना सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगितले. पण त्यांनी आपल्याला सुरक्षेची गरज नाही…
आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी खुलासा केला आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नसल्याचे म्हणत त्यांनी शिंदेंचे आरोप फेटाळले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी…
पंढरपूर येथे हाेणाऱ्या माघवारीचा (Maghi Yatra Pandharpur) गुरूवारी मुख्य दिवस आहे. पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्कींग नियोजन करणे व शहरात प्रवेश…
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी एक जानेवारी रोजी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आंबेडकरी चळवळीतील अनुनायी येतात. त्यानिमित्त पुणे पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैणात असणार आहे.