कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतूक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Bihar Police News : बिहार मुख्यालयाकडून पोलिसांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पोलिसांना यापुढे वर्दीवर मेकअप करण्यास आणि रिल्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
राज्य पोलिस विभागात पदोन्नती नाकारण्याची प्रथा आधीपासूनच सुरू आहे. पूर्वी हे प्रमाण 10 टक्के होते, तर आता हे प्रमाण 70 टक्के झाले आहे. काही अधिकारी व्यक्तिगत कारणे समोर करतात तर…
भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या युद्धसदृश स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई तसेच महाराष्ट्रात देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांवर पोलीस बंदोबस्त कायम असतोच.
यावर्षी १८० अधिकारी आणि ६२० कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. पदक जाहीर झालेल्या पोलिसांचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांच्या संख्येत लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करणे आणि ती पदे विनाविलंब भरणे अपेक्षित आहे. त्याहूनही सदस्थितीत रिक्त असणारी पदे विनाविलंब अगोदर भरणे अत्यंत गरजेचे आहे.
१४ तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागतो. यामुळे त्यांची तब्येत सतत खालावत जाते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सुट्टयाही मिळत…