Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?

मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 22, 2025 | 09:19 PM
जोधपूरकडे निघालेलं एअर इंडियाचं विमानाच अचानक मुंबई विमानतळावर लॅडिंग; नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:

Mumbai-Jodhpur Air India Flight: मुंबईहून जोधपूरला जाणारं एअर इंडियाचं AI 645 विमान शुक्रवारी अचानक मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आलं. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमकं काय झालं?

एअर इंडियाचं विमान नेहमीप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत होतं. टेक-ऑफ झाल्यावर लगेचच कॉकपिटमध्ये काही ऑपरेशनल समस्या असल्याचं पायलटच्या निदर्शनास आलं. त्यांनी कोणताही धोका न पत्करता लगेचच विमान परत आणण्याचा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पायलटने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) फॉलो करत विमान सुरक्षितपणे पुन्हा विमानतळावर उतरवलं. या घटनेमुळे प्रवासी थोडे घाबरले होते, पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

Air India Spokesperson says, “Flight AI645 operating from Mumbai to Jodhpur on 22 August returned to the bay due to an operational issue. The cockpit crew decided to discontinue the take-off run following standard operating procedures and brought the aircraft back. Alternative… — ANI (@ANI) August 22, 2025


 हे देखील वाचा: Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ऑपरेशनल अडचणींमुळे विमान परत बोलावण्यात आले. कॉकपिट क्रूने मानक कार्यपद्धतींनुसार उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि विमान परत आणले. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

एअर इंडियाचा पुन्हा एक अपघात टळला

याआधी, जून महिन्यात अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. त्यात २४० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरते. पुन्हा एकदा अशा प्रकारचा अपघात टळल्याने एअर इंडियाची सुरक्षा प्रक्रिया आणि पायलटची दक्षता कौतुकास्पद ठरली आहे.

Web Title: Air india flight bound for jodhpur suddenly lands at mumbai airport

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • air india
  • Air India latest news
  • Mumbai
  • mumbai airport

संबंधित बातम्या

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
1

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

Air India Building: एअर इंडियाची २३ मजली इमारत आता महाराष्ट्र सरकारची! १,६०१ कोटी रुपयांचा मोठा करार पूर्ण
2

Air India Building: एअर इंडियाची २३ मजली इमारत आता महाराष्ट्र सरकारची! १,६०१ कोटी रुपयांचा मोठा करार पूर्ण

Mumbai News: मुंबईच्या 7 तलावांत केवळ 45 दिवसांचा पाणीसाठा; IMD च्या अंदाजाने BMC ची चिंता वाढली
3

Mumbai News: मुंबईच्या 7 तलावांत केवळ 45 दिवसांचा पाणीसाठा; IMD च्या अंदाजाने BMC ची चिंता वाढली

Mhada Lottery 2026 : घराचे स्वप्न पूर्ण होणार? मुंबईतील 2640 घरांसाठी 75 हजार अर्ज, म्हाडा ड्रॉची उत्सुकता वाढली
4

Mhada Lottery 2026 : घराचे स्वप्न पूर्ण होणार? मुंबईतील 2640 घरांसाठी 75 हजार अर्ज, म्हाडा ड्रॉची उत्सुकता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.