Mumbai: तस्करीविरुद्धच्या मोठ्या कारवाईत मुंबई विमानतळावरील मुंबई कस्टम झोन-III च्या विमानतळ आयुक्तालयाने कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. मुंबई विमानतळावरुन दिवसाला १ हजार विमानांची ये-जा होत असून, त्याद्वारे सुमारे हे दीड ते पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात.
मुंबई विमानतळाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ४८.८८ लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा गाठला. २९ नोव्हेंबर रोजी १.७६ लाख प्रवाशांसह आतापर्यंतचा सर्वोच्च एका दिवसाचा उच्चांक प्रस्थापित झाला.
Mumbai Airport News: मुंबई विमानतळावर कस्टम्सने ३ दिवसांत २.५ किलो सोनं आणि ८.४ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केले. बँकॉक आणि दुबईहून होणारी मोठी तस्करी रोखली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे पॉवर कपल शनिवारी मुंबईत पोहोचले, जिथे विमानतळावर पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. त्यांना मुंबईत पाहून आता ते दोघे खेळाडू मेस्सीला…
एबीडी मास्ट्रोने आपल्या सुपर-प्रीमियम पोर्टफोलिओसह ऑस्प्री ड्यूटी फ्री, मुंबई येथे उपस्थिती वाढवली आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या प्रवासी किरकोळ व्यवसायातील संबंध मजबूत करण्यासाठी ऑस्प्री ड्यूटी फ्रीसह काम करणार आहे.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी सीएसएमआयएवरून एकूण १,७०,४८८ प्रवाशांनी विमान प्रवास केला, ज्यामध्ये १,२१,५२७ प्रवाशांनी देशांतर्गत मार्गांवर प्रवास केला, तर ४८,९६१ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर प्रवास केला.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही रनवे (धावपट्ट्या) मान्सूननंतरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी तात्पुरते बंद ठेवणार आहे.
मुंबई विमानतळावर DRIची मोठी कारवाई. कोलंबोहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉफी पावडरच्या पाकिटांत लपवलेले 4.7 किलो, किंमत 47 कोटींचं कोकेन जप्त. पाच जणांना NDPS कायद्यानुसार अटक.
संबंधित महिला प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. महिलेच्या सामानाची तपासणी केली असता त्यात वन्यप्राणी लपवल्याचे आढळले.
Navi Mumbai Airport: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. हे विमानतळ म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचे प्रवेशद्वार असेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
एनएमआयएमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसच्या नियोजित ऑपरेशन्समुळे मुंबई महानगर प्रदेशापासून (एमएमआर) भारताच्या आणि बाहेरील ठिकाणांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. हे विमानतळ राज्याच्या भविष्यासाठी कसे गेम चेंजर ठरेल, वाचा सविस्तर.
मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.
खराब हवामानामुळे विमानाचा मागील भाग धावपट्टीवर आदळल्याने इंडिगोच्या एका विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने विमान सुरक्षितपणे उतरले, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती.
सीएसएमआयएच्या डिजिटल फर्स्ट फिलॉसॉफीशी बांधील राहत सीएसएमआयएने या तिमाहीत त्यांच्या नेक्स्ट-जनेरशन एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (एओसीसी)चे अनावरण केले. प्रमुख डिजिटल सुधारणांमध्ये डिजियात्राचे व्यापक एकत्रीकरण आणि
मुंबई विमानतळ परिसरात पक्षांच्या धडकेमुळे विमानांना होणारा धोका कमी करण्यासंदर्भात दि. २५ जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली.
अनेक दशकांपासून, हुशार तस्कर त्यांच्या शरीरात आणि सामानात लपवून सोने भारतात तस्करी करत आहेत. यामुळे त्यांना सीमा शुल्क आणि कर टाळण्यास मदत झाली आहे; परंतु प्रणालीतील पळवाटांचा फायदा घेतला जात…