Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता; तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ

आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईकरांवर पाणीकपतीची तलावर लटकत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 23, 2024 | 01:10 PM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us
Close
Follow Us:

मुबंईत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांत आणि तलावांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरपर्यंत मुंबईत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मुंबईत 10 टक्के पाणीकपाती लागू करण्याचा निर्णय घेतला होता.

हेदेखील वाचा – मुंबई उपनगरात दमदार पावसाची हजेरी; रस्ते जलमय; वाहतूक सेवा विस्कळित; नागरिकांचे हाल

वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या जलाशयांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र जून महिन्यात पाऊस लांबल्याने या जलाशयांतील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने शहरात 30 मे 2024 पासून 5 टक्के पाणीकपातीचा निर्णय लागू केला होता. मात्र पाऊस लांबल्याने मुंबईत 5 जून 2024 पासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपतीची तलावर लटकत आहे. मात्रा आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावंमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या तलावांमधील पाणीसाठ्याने 50 टक्क्यांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होऊन मुंबईत सुरु असणारी 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा – मुंबई पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील हवामान अंदाज

मुंबईत सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये एकूण 53.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 200 दिवस पुरेल इतका आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास या जलाशयांमधील पाणीसाठ्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच मुंबई महानगर पालिका मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करू शकते. याबबात लवकरच जलविभागाची आयुक्तांसोबत बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत पाणीकपात रद्द करण्याच्या निर्णयबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे वारणा धरण क्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Mumbai lake water level increase bmc may cancel 10 percent water cut soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Mumbai
  • mumbai water cut

संबंधित बातम्या

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास
1

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
2

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
3

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा
4

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.