
फोटो सौजन्य सोशल मीडिया
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून घटनेची नोंद घेण्यात आली असून, मृत्यूची नेमकी कारणे आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Nagpur Crime : नागपुरात इंदूरच्या ‘लाला कंपनी’चा शिरकाव?
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. अधिकृत यादीतील पात्रता, पडताळणी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया शासनाच्या निकषांनुसार सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात कुटुंबीयांनी केलेले दावे आणि कर्जमाफीशी संबंधित कारणांचा तपास सुरू असून, अधिकृत चौकशीचा अहवाल आल्यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.
Nagpur : हिमंता सरमा यांच्या मंत्राच्या मुलीचे बंड , मोदींविरोधात ओकले कटू शब्द