परकिन रोचा यांनी मोठ्या हॉटेल चेनमधील उच्च पद सोडून स्वतःचं ECKO Hotels & Resorts सुरू केलं. त्यांनी धार्मिक स्थळांपासून हॉटेल व्यवसायाची सुरुवात करून आता लीजर डेस्टिनेशनपर्यंत आपला ब्रँड विस्तारला आहे.
हे खरं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सोनं! मेंढ्या चारण्यासाठी गेला असता गावामध्ये सुरु झाला जल्लोष! बिरदेव डोणे बनला IPS! मेंढपाळाच्या पोराची संघर्षगाथा! नक्की वाचा.
जर मनामध्ये फक्त जिंकणे हाच निश्चय असेल तर हार मानू नका. संघर्ष सुरु ठेवा, आपल्या पदरात नक्कीच यश पडेल. याचे उत्तम उदाहरण आशना चौधरी यांच्या यशोगाथेच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
सध्याच्या घडीला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या वार्षिक ३.५० लाखांची कमाई करत आहे.
एका इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने आपली १५ लाख रुपये वार्षिक पॅकेज असलेली नोकरी सोडून, शेतीची वाट धरली. याच शेतीच्या माध्यमातून ते सध्या 1.5 कोटीहून अधिकची वार्षिक उलाढाल करत आहे.
शेती आधारित उद्योग असलेल्या मशरूम शेती प्रकारात पाऊल ठेवले. विशेष म्हणजे त्यात त्यांना चांगला फायदा देखील झाला आहे. त्या सध्याच्या घडीला मशरुम शेतीच्या माध्यमातून महिन्याला तब्बल २ लाखांहून अधिक कमाई…
भावेश पुरोहित तरुण शेतकरी उद्योजकाने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा पुढाकार घेतला. त्याने 2017 मध्ये 'धेनू प्रसाद' नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी गोमूत्रापासून नैसर्गिक खते बनवते. आज ही कंपनी…
सध्या शेतीला जोडधंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत आहे. दुग्ध व्यवसाय करताना जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अनेकांना मोठे यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका दुध…
महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. कृषी पणन मंडळ, अपेडा व एन.पी.पी.ओ. यांच्या संयुक्त प्रयत्नाने डाळिंबाच्या 324 बॉक्सेसमधील 1296 किलो डाळिंबांवर विकिरण प्रक्रिया करून हा माल विमानमार्गे…
सध्याच्या घडीला सर्वच क्षेञांमध्ये महिला स्वतला सिद्ध करत आहे. त्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेञात खांद्याला खांदा लावून काम करत आहे. अनेक महिला या सध्या नोकरीच्या मागे न लागता, शेती किंवा…
जालना जिल्ह्यातील संगमपूर येथील शेतकरी गणेश लहाने हे सेंद्रिय पद्धतीने शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत, शेतीला आधुनिकतेची जोड देत कापसाच्या शेतीमधून लाखोंची कमाई होत आहे.
ह्रषिकेश ढाणे या सातारा जिल्ह्यातील पाडळी येथील तरुण शेतकऱ्याने कोरफड शेतीतून मोठी प्रगती साधली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत कोरफड लागवड करत, त्यापासून साबण, शॅम्पू, ज्यूस अशी विविध उत्पादने तयार…
कोर्पोरेक्ट क्षेत्रात नोकरी करणारे अनेक जण सध्या शेतीमध्ये रमत आहेत. ऋतुराज नावाच्या शेतकऱ्याने देखील आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, ड्रॅगन फळाची लागवड केली. आज तो ड्रॅगन फळाच्या ६ बिघे शेतीतून…
शेतीमध्ये सध्या शेतकरी नवनवीन बदल करत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमध्ये होणाऱ्या या बदलांचा मोठा फायदा देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने शेतीतून परिवर्तनाचा…
शेतीमध्ये शेतकरी सध्या मिश्र शेतीला प्राधान्य देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी शेतीमध्ये देखील अधिकचे उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने मिश्र शेतीला पशुपालनाची जोड देत आपली प्रगती साधली…
शेतकरी सध्या शेतीआधारित उद्योगांकडे वळत आहे. अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून वेगळी वाट निवडत प्रगती साधली आहे. पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून ते वार्षिक कोट्यवधींचा टर्नओव्हर करत आहे.
शेतकरी सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत मोठ्या प्रमाणात फळ शेतीकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना फळशेतीमधून अधिकचे उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका यशस्वी फळ शेती करणाऱ्या शेतकऱ्याची…
राज्यात सध्या शेतकरी शेतीमध्ये अनेक प्रयोग करत आहे. याशिवाय शेतकरी प्रयोग करताना, शेतीला आधुनिकतेची जोड देत आहे. ज्यामुळे त्यांना शेतीमध्ये अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.
राजस्थानमधील पशुपालक आणि उद्योजक विभोर जैन आणि त्यांची पत्नी इशिता जैन 100 गिर गायींचे संगोपन करून वार्षिक 1.5 कोटी रूपयांची उलाढाल करत आहेत. या व्यवसायातून त्यांना खर्च वजा जाता वार्षिक…