Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियंका गांधींच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये काँग्रेस व्यस्त आणि महाराष्ट्रात उद्धस्त, श्रीकांत शिंदे यांनी खरमरीत टीका

काँग्रेस पक्ष वायनाडमध्ये प्रियंका गांधींची जागा जिंकण्यात व्यस्त होता, यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीत मविआ उद्धस्त झाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2025 | 06:10 PM
प्रियंका गांधींच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये काँग्रेस व्यस्त आणि महाराष्ट्रात उद्धस्त, श्रीकांत शिंदे यांनी खरमरीत टीका (फोटो सौजन्य-X)

प्रियंका गांधींच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये काँग्रेस व्यस्त आणि महाराष्ट्रात उद्धस्त, श्रीकांत शिंदे यांनी खरमरीत टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव हा काँग्रेसचा अहंकार, गैरव्यवस्थापन आणि वैचारिक विरोधाभासामुळे झाला. त्यांचे पोकळ नेतृत्व, दूरदृष्टीचा अभाव आणि अपयशी कारभारामुळे महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकास आघाडीला नाकारले. सत्याला सामोरे जाण्याऐवजी काँग्रेस पक्ष वायनाडमध्ये प्रियंका गांधींची जागा जिंकण्यात व्यस्त होता, यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीत मविआ उद्धस्त झाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे संसदेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. गांधींनी पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांच्यासाठी पक्षापेक्षा कुटुंब महत्वाचे आहे आणि राष्ट्रापुढे पक्ष आहे. लोकसभेत केलेल्या बेताल वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Chandrahar Patil: …तर पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे; महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले बिनबुडाचे आणि हताश आरोप हे भारताच्या लोकशाही अखंडतेला क्षीण करण्याच्या प्रयत्नांपेक्षा अधिक काही नाही. काँग्रेस पक्षाच्या वारंवार झालेल्या निवडणूक अपयशावर मुखवटा घालण्यासाठी गांधी यांनी असे आरोप केले आहेत. महाराष्ट्राने 30 वर्षात सर्वाधिक मतदान केले, जे आपल्या लोकशाहीच्या ताकदीचा ऐतिहासिक पुरावा आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या निर्दोष व्यवस्थापनाचे संपूर्ण श्रेय भारतीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना दिले पाहिजे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. काँग्रेस आणि उबाठाचे सत्तेचे आणि खुर्चीचे राजकारण मतदारांनी नाकारले आणि त्यांना घरी बसवले ही वस्तुस्थिती राहुल गांधीनी आता स्वीकारायला हवी, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

राहुल गांधींचे तांडव जनमताचा कौल झुगारू शकत नाहीत. 2024 मधील भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर राहुल गांधींचे वारंवार हल्ले, पुराव्याशिवाय, हा केवळ लोकशाहीचा अपमान नाही तर आपल्या राष्ट्राची जागतिक प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेत्याचे हे वर्तन अशोभनीय आणि राजकीय हताशपणाचे असल्याची टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. त्यांनी मतदारांचा कौल नम्रतेने स्वीकारला पाहिजे आणि राजकीय फायद्यासाठी देशाच्या निवडणूक प्रक्रियेला बदनाम करण्याचे प्रयत्न बंद केले पाहिजेत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. लोकसभेत केलेल्या बेताल वक्तव्यांबाबत राहुल गांधी यांनी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

महाराष्ट्राचा जनादेश स्पष्ट आहे. शेतकरी, तरुण, दलित, आदिवासी आणि महिलांनी मविआचे संधीसाधू राजकारण तसेच उबाठाकडून झालेली वैचारिक तडजोड झुगारुन स्थिर आणि मजबूत सरकारची निवड केली. मानहानिकारक पराभवातून गांधी अद्याप सावरलेले नाहीत, असेच दिसून येते, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने मविआला पुन्हा एकदा का नाकारले याचे राहुल गांधी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा सल्ला खासदार ड़ॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

Web Title: Shiv sena group leader mp dr shrikant shinde on rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • maharashtra
  • Rahul Gandhi
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला
3

Rahul Gandhi Bihar News: महाराष्ट्रात १ कोटी, कर्नाटकात १ लाख मतांची चोरी….; बिहारमधून राहुल गांधींचा पुन्हा आयोगावर हल्ला

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.