Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार! जमिनीचा वारस नोंद करताना मृताची केली नोंद

एकाच समान नावाच्या दोन व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याने यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद गावातील त्याच्या समान नावाच्या जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर लावण्याचा अजब प्रकार घडला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 24, 2025 | 06:08 PM
Shocking incident in Shirur registering inheritance of land dead person was registered

Shocking incident in Shirur registering inheritance of land dead person was registered

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरखेड : नावात समानता असल्यामुळे पिंपरखेड येथे अजब प्रकार घडला आहे.  मयत व्यतीची वारस नोंद जिवंत व्यक्तीच्या नावावर – शिरूरच्या पिंपरखेड येथील अजब प्रकार घडला आहे.  एकाच समान नावाच्या दोन व्यक्ती गावात वास्तव्यास असल्याने यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाची नोंद गावातील त्याच्या समान नावाच्या जिवंत असणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर लावण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्या गावातील तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून झाल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरखेड ता.शिरूर येथील शेतकरी बाळू बाबू बोंबे यांनी आज दि. २४ ला आमच्या कवठे येमाई येथे दिली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाच नावाचे दोन शेतकरी असून त्यातील एक शेतकरी हे मयत झालेले आहेत.मयत शेतकऱ्याच्या कायदेशीर वारसानी वारस नोंद करण्याठी महसूल विभागाकडे अर्ज सादर केला होता. मयत शेतकऱ्यांचा मिळकत गट नंबर २६० असून वारस नोंद करण्यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ त्याच गटाचा समावेश असताना देखील नावात साम्य असलेल्या नावाच्या दुसन्या शेतकऱ्यांच्या मिळकत नंबर.२६२ गट क्रमांकाचा काहीही उल्लेख व संबंध नसताना वारसनोंद केली आहे. मात्र मयत व्यक्तीच्या वारसांनी सादर केलेल्या अर्जात केवळ मयत शेतकऱ्यांच्या नावे असलेला मिळकत शेतजमीन गट नंबर समाविष्ट केला होता. मात्र तत्कालीन तलाठी तसेच मंडलाधिकारी यांनी वारसनोंदअर्जाची योग्य पाहणी व योग्य शहानिशा न करताच नावात साम्य असलेल्या जिवंत असलेल्या त्याच नावाच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या गट क्रमांकावर मयत झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांची नोंद घातलेली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या बाबत महहसूल विभागाच्या या विभागाच्या प्रांत अधिकारी पूनम अहिरे यांनी माहिती दिली आहे. पत्रकार तथा युवा क्रांती राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष शेटे यांनी माहिती देत संबंधित शेतकऱ्याला होत असलेल्या नाहक त्रास व मनस्तापाबद्दल माहिती दिली. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील बाळू बाबू बोंबे या हयात असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारावर मयत झालेल्या त्याच नावाच्या वारसांची नोंद झालेली आढळून येत असून आगामी ३ दिवसांत हे प्रकरण निकाली काढून नक्कीच मार्गी लावले जाईल.

महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माणिकराव कोकाटे यांचे विधान चर्चेत

राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर शिक्षेला आव्हान देण्यासाठी माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. या राजकीय वातावरणात माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात एक मोठं विधान केलं आहे. ‘आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला. जास्त मस्ती कराल तर घरी जाल. आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवत असल्यामुळे आमच्या हातात काही राहिलं नाही’, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

Web Title: Shocking incident in shirur registering inheritance of land dead person was registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • crime news
  • pune crime news
  • Shirur News

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
2

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
3

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
4

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.