Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अकोला जिल्हात दूषित पाण्याने 100 जणांपेक्षा जास्त आढळले डायरीयाचे रूग्ण

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ, उलट्या आणि अतिसार असा प्रकारचे १०० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. या गावामध्ये पावसामुळे तेथील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 14, 2024 | 02:48 PM
फोटो सौजन्य - freepik

फोटो सौजन्य - freepik

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आता गावांमध्ये आणि शहरांमध्ये गढूळ आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरांमध्ये आणि राज्यामध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार अकोल्या जिल्ह्यामध्ये घडला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ, उलट्या आणि अतिसार असा प्रकारचे १०० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. या गावामध्ये पावसामुळे तेथील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील गावामध्ये आरोग्य पथक आल्यानंतर १६५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ५९ पेक्षा जास्त नागरिकांना ‘डायरिया’ ची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग पथकाने या गावाला भेट देऊन तेथील १६५ घरांचे सर्वेक्षण केले. गावामधील ५९ पेक्षा जास्त रुग्णांमध्ये डायरियाची लक्षणे आढळून आहेत आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना फक्त सलाइन लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पत्रकारांची टीम गावात पोहचताच आरोग्य विभागाचे टीम आणि अधिकारी आणि जिल्हा परिषद CO गावात दाखल झाले आहेत.

अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची दाखल मागील चार ते पाच दिवसांपासून घेण्यात आली नाही असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रार करूनही संपूर्ण गावाला गढूळ पाणी प्यावे लागत आहे, त्याचबरोबर गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ केली गेली नाही. प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रोगराईचे प्रमाण वाढत चालले आहे. हे फक्त अकोला जिल्ह्यामध्येच नाही तर शहरांमध्ये सुद्धा रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना दवाखाने आणि रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करू नये अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराई पसरण्याचे चान्स जास्त असतात त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे.

Web Title: Shocking more than 100 people have been diagnosed with diarrhea in akola district due to contaminated water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • Department of Health
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
3

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.