Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान का?असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 17, 2025 | 06:28 PM
एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात पडली मोठी भर

एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात पडली मोठी भर

Follow Us
Close
Follow Us:
  • मंडळात १५० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात
  • कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान का
  • श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला विचारला
मुंबई : एसटी महामंडळाचा ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात आणण्याचा प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असून वेळेवर गाड्या न पुरवणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्या ऐवजी त्याची सर्व बिले चुकती करण्यासाठी दबाव आणला जात असून या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान का?असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

भाडे तत्वावर बसेस पुरविणाऱ्या या कंपनीकडून आता पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यात फक्त ५५९ ई बसेस दाखल झाल्या असून दर महिन्याला जिथे २१५ ई बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल व्हायला पाहिजे होत्या, तिथे फक्त ९ मिटरच्या २२६ तर १२ मिटरच्या ३३३ गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. संजय सेठी हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना जानेवारी २०२६ पर्यंत ५ हजार १५० गाड्या दाखल करण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. १०० दिवसांच्या राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमात देखील गाड्यांची संख्या वाढली पाहिजे हा मुद्दा होता. मात्र पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होतंय.

दुसरीकडे, या प्रकल्पातून होणारा तोटा भरून काढण्यासाठी व्यवहार्यता पूर्वक निधी राज्य सरकार एसटी महामंडळाला देणार होतं मात्र तो निधी अद्याप दिलेला नाही. साधारण ३००० कोटींपेक्षा जास्त व्यवहार्यता पूर्वक निधी राज्य सरकारने एसटीला दिला नसून अशात, या प्रकल्पामुळे एसटीचा एकूण तोटा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. पुरवठादार कंपनीकडून एकूण फक्त ५५९ इलेक्ट्रिक बसेस फक्त एसटीच्या ताफ्यात पोहोचल्या असून ईव्ही बसेसचा हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी व पर्यावरणासाठी चांगला प्रकल्प जवळपास बारगळल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्यात आली पाहिजे व हा प्रकल्प रद्द करण्यात आला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

सरकारचे 100 कोटी पाण्यात

नोव्हेंबर 23 मध्ये सदर बस पुरविणाऱ्या कंपनीसी करार करण्यात आला असून मधल्या काळात करारा प्रमाणे 4000 बस येणे अपेक्षित होते. पण आता पर्यंत फक्त 220 बस पुरविण्यात आल्या आहेत. या बससाठी एसटीने 80 चार्जिंग स्टेशन तयार केले असून त्यावर अंदाजे 100 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. हे पैसे सरकारने एसटीला दिले असून सदर 100 कोटी रुपये बुडाल्यात जमा असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Web Title: Shrirang barge allegations on st mahamandal management no action against electric buses supplier company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा
1

‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना
2

ST प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.