गावाकडील मंडळे, कुटुंबे किंवा मित्रमंडळींच्या गटांना सोयीस्कर प्रवास करता यावा, यासाठी गट आरक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो.
संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वाकांक्षी ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारच्या अर्थ विभागाने दि. ११ डिसेंबर १९९८ रोजी एसटी महामंडळातील आगारांची शहर निहाय अ १. अ, ब १, ब२ अशी वर्गवारी केली.
एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजय उमेदवार सुद्धा सोमवारी आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे होणारी अधिक गर्दी लक्षात घेता त्यादृष्टीने सुद्धा नियोजन केले आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिकमधील द्वारका चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांसह एसटी बसेससह सिटी लिंक बसेसलाही नो एंट्री करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. यामागाचं नेमकं कारण काय जाणून घ्या...
ST Bus News : परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून याबाबत आता स्वतः परिवहन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
एसटीच्या विविध विभागांकडून सुरू असलेल्या संथ व कूर्मगती कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सन २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात एसटीसाठी शासनाने २४६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
एसटीचे यूपीआय द्वारे तिकीट व्यवहार झाले असून त्यातून ६४.०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही संख्या आणखी वाढत ७७.३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
दर १५ दिवसांनी होणाऱ्या या स्वच्छता मोहिमेमुळे एसटी बसस्थानके अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व प्रवाशांसाठी आनंददायी ठरणार असून प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. श्री पाल-खंडोबा यात्रा २०२६ साठी एसटी महामंडळाने अत्यंत सूक्ष्म, शिस्तबद्ध व सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले.
महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक नंदकुमार कोलारकर हे आज ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त झाले. कोलारकर हे पहिल्यांदा आगार व्यवस्थापक म्हणून महामंडळात रुजू झाले.
प्रवासादरम्यान, मध्येच रस्त्यात बंद पडणे, वातानुकुलित असल्याने प्रवाशांना भाडे न परवडणे व लोकल मार्गावर सोडण्यात आल्याने गुहागर आगाराची शिवशाही सेवा नेहमीच वादात सापडली आहे.
डिसेंबर व जानेवारी महिन्यातदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी कर्मचारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.