Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार हुतात्म्यांचं शहर आहे, सोलापूरची एकी बिघडवली तर…; प्रणिती शिंदे यांचा भाजपला इशारा

सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे, असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2024 | 01:49 PM
चार हुतात्म्यांचं शहर आहे, सोलापूरची एकी बिघडवली तर…; प्रणिती शिंदे यांचा भाजपला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : केस टाकील, कारखाना सील करीन, अटक करीन, मागच्या केसेस बाहेर काढेन असं म्हणतात. फक्त धमकीचे राजकारण सुरु आहे. त्यांचे मोठे मोठे नेते अशी धमकी देत आहेत. महाराष्ट्र चालवा. इतके धमकी काय देत बसलायत. सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे, असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.

उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापुरात आठ दिवसात पाणी मिळतं त्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा आहे. स्मार्ट सिटी बनवायचं नुसतं नाटक केलं. एक दिवशी महाराष्ट्र ही गुजरातला चालवायला देतील. मतांची किंमत भाजपाला राहिली नाही. सोलापूर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं प्रणिती शिंदे यांनी सांगितले.

भाजपचा खासदारांनी खासदारकी वाया घालवली

प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचा खासदारांनी खासदारकी वाया घालवली. त्यांच्याकडे जनमत नाही मात्र गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात नेत्यांना धमक्या येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वीस हजार लोक फक्त. हे वाईट वाटतं आमच्या गड्डा यात्रेला त्यापेक्षा जास्त गर्दी असते.

आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे

पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या, पाचशे गावाकडून मी आले आहे. एक लढाई माझ्यासोबत लढा. पुढची लढाई मी लढायला समर्थ आहे. पहिली प्रतिज्ञा सोलापूर दुष्काळमुक्त करणार आहे. दुसरी शपथ खड्डे मुक्त सोलापूर करणार आहे. तिसरी शपथ आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे, अशा पाच ते सहा शपथ आज मी घेत आहे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. बाबासाहेबांनी सेक्युलर घटना दिली आहे. सर्व धर्म समभाव ही भावना त्यावेळेस होती. हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी लढाई आहे. सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे. सोलापुरात आम्ही हुकुमशाही येऊ देणार नाही. असं शिंदे म्हणाले.

Web Title: Solapur lok sabha candidate praniti shindes warning to bjp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • praniti shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
4

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.