Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्ध अनुयायांचे साखळी उपोषण

कल्याण वालधूनी परिसरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने भंते गौतम महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली 1 मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2025 | 05:25 PM
कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्ध अनुयायांचे साखळी उपोषण

कल्याणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बौद्ध अनुयायांचे साखळी उपोषण

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :   जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी दिव्यज्ञान प्राप्ती झाली, याची साक्ष म्हणजे बोधीवृक्ष. बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावा अशी मागणी बौद्ध अनुयायांकडून केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर बोधीगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावे या मागणीसाठी कल्याणमध्ये गेल्या पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. येत्या 8 मार्च रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ बदलापूर परिसरातील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भंते प्रिय रत्न यांनी केले आहे.

“राज्याच्या मंत्रिमंडळात सगळे तुरुंगातून बाहेर आलेले लोकं…; जयकुमार गोरेंच्या प्रकरणावर अंजली दमानिया आक्रमक

कल्याण वालधूनी परिसरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने भंते गौतम महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली 1 मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावे या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे. या प्रकणी केंद्र आणि बिहार राज्य सरकारने दखल घ्यावी. मंदिर आणि मशीदमध्ये त्या त्या धर्माच्या लोकांना ट्रस्टी नेमले जाते. महाबोधी महाविहारातही बौद्धांची नेमणूक करण्यात यावी. या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे . या मागणीसाठी येत्या 8 मार्च रोजी कल्याणच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. या माेर्चात समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भंते प्रिय रत्न यांनी केले आहे.

 

Dapoli Politics: दापोलीत राजकीय हालचालींना वेग; बडा आमदार ठाकरेंना सोडचिठ्ठी देणार

काय म्हणाले भंते प्रिय रत्न ?

भगवान गौतम बुद्धांनी जिथे दिव्यज्ञान प्राप्ती मिळवली त्या ते बिहारमधील गया येथील बोधीवृक्ष बौध समाजाच्या हाती यायला हवं. देशातील जितके ही धार्मिक स्थळं आहेत ती देवळं, चर्च या सगळ्याला त्या त्या धर्माचे विश्वस्त असतात. मात्र गौैतम बुद्धांचे जे विहाराला बौद्ध धर्निय विश्वस्त नाही. या ठिकाणी बोधीगया टेम्पल ऍक्ट 1949 असल्यामुळे बौद्धमहासभेने यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि बिहार सरकारने एकत्र येत यावर सुवर्णमध्य हा कायदा हटविण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची पुर्तता होण्यासाठी आणि सकरारने दखल घ्यावी म्हणून बौद्ध अनुयायांनी साखळी उपोषण केलं आहे.

Web Title: Buddhist followers hold chain hunger strike at dr babasaheb ambedkar park in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • kalyan
  • thane

संबंधित बातम्या

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात
1

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
2

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार
3

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग
4

KDMC Mayor : केडीएमसीच्या नवा महापौरांना ठेकादारांचा गराडा, विकास कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांची लगबग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.