देशसेवेसाठी कार्यरत जवान आणि पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे मनपा शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पत्रांमधून जवान आणि पोलिसांच्या शौर्याला सलाम केला.
Thane Mhada: ठाण्यात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनरनुसार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उल्हासनगरात आयोजित डेडलिफ्ट चॅम्पियनशिपला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी या स्पर्धेने खेळाडूंना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध…
नवी मुंबईच्या वाहतुकीला मोठी चालना देणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल लिंक रोड प्रकल्पाचे ३२.६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Heritage: ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा सोशल मीडिया ‘रिल्स’ आणि व्हिडिओ निर्मितीसाठी होत असलेल्या वापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व, वास्तूचे पावित्र्य आणि वारसा जपण्यासाठी प्रशासनाने…
KIMS Hospitals Thane: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे शहरातील पहिले चौथ्या पिढीचे VELYS रोबोटिक-सहाय्यित सांधे प्रत्यारोपण तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. अत्याधुनिक 3D इमेजिंग आणि रोबोटिक सहाय्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित…
ठाणे पश्चिमेतील मनोरमा नगर येथील श्री सिद्धेश्वर विश्वनाथ मंदिर हे शिवभक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे. येथे स्थापित असलेल्या नर्मदेश्वर शिवलिंगामुळे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा असून संपूर्ण संगमरवरी बांधकाम…
TDRF Jawan Vikas Gore: भिवंडीतील इमारत दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे TDRF जवान विकास गोरे यांचा शहापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, भिवंडी-ठाणे मार्गावरील आणखी एका खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात…
ठाणे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री कौपिनेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शिवमंदिरांपैकी एक आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक असलेले हे मंदिर श्रावण महिन्यात लाखो भाविकांच्या…
मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना नवे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ आणि विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे.
फळ मार्केटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकलेली सफरचंदे काही व्यक्ती गोळा करून बाहेर नेत असल्याचा आरोप आहे. त्यानंतर हीच सफरचंदे विविध बाजारपेठांमध्ये प्रतिकिलो १०० ते २०० रुपयांनी विकली जात असल्याचा दावा करण्यात…
जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. अवघ्या सात दिवसांत 19.35 टक्क्यांची वाढ होत धरण 73.58 टक्के भरले असून, ठाणे जिल्ह्यावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट आता बऱ्याच…
केडीएमसी महासभेत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळानंतर मनसे आणि भाजपमध्ये वाद चिघळला आहे. मनसेने भाजपवर सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप करत केडीएमसीतील सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान दिले आहे.
ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील एका लॉजमध्ये 23 वर्षीय संध्या म्हस्के हिची प्रियकर नंदकिशोर गाडेकर याने हत्या केल्याची घटना उघडकीस आली. दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये वाद झाला. हत्या करून…
ठाणे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ५९.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधातून प्रियकराने तिच्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. आरोपी धनेश मेंगाळ याने OTT वरील गुन्हेगारी मालिका पाहून खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर…
कल्याणच्या नीलकंठ सोसायटीत प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरल्याचा आरोप एका महिलेवर आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने तब्बल 24 तास बाथरूमचा नळ सुरू ठेवल्याचा संशय आहे. मात्र, आरोपीने पाठवलेल्या…
ठाण्यातील मुंब्रा येथे मैत्रीचे नाते रक्तरंजित वैरात बदलले. अमन शेख या तरुणाची निर्घृण हत्या करून आरोपींनी त्याचे शीर आणि दोन्ही हात वेगळे केले. मृतदेह निर्जन ठिकाणी फेकण्यात आला. पोलिसांनी दोन…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबू धाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स २०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी विमानतळावर उतरले. त्यानंतर या विमानाला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळ आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने अंतरिम संरक्षण नाकारल्याने २३ जुलैपूर्वी राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.