Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, धरण उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

ठाणे जिल्हाच्या पाणीपुरवठ्यात आता वाढ होणार आहे. जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आता कर्जत तालुक्यात दोन नव्या धरणांची उभारणी केली जाणार आहे,

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 20, 2025 | 05:41 PM
ठाणेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, धरण उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

ठाणेकरांचा पाणी प्रश्न सुटणार, धरण उभारणीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Follow Us
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यात राज्य सरकार दोन धरणे बांधणार आहे. ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी ही धरणे बांधली जाणार असून पोश्री नदीवर बोरगाव येथे पोशीर धरण तर चील्हार नदीवर शिलार येथे दुसरं धरण बांधण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दरम्यान,पोशीर धरणासाठी 6394 कोटींच्या तर शिलार धरणासाठी4869 कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.

भीमाशंकर अभयारण्य आणि येथील डोंगरात उगम पावलेली पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग गावांच्या हद्दीत धरण बांधले जाणार आहे.कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत मधील या भागात धरण बांधण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने 1973 मध्ये जाहीर केले होते. 2005 मध्ये महाराष्ट्र सरकार कडून कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे धरण बांधण्याचे निश्चित झाल्यावर पहिल्यांदा प्राधिकरण कडून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला आहे.त्यानंतर धरणाचे सर्वेक्षण करणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक ग्रामस्थ पिटाळून लावत होते.

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; पुणे-मुंबईत सतर्क राहण्याचे आवाहन, कुठे बरसणार पाऊस , जाणून घ्या

त्यामुळे बोरगाव येथे होणाऱ्याधरणालशेतकऱ्यांप्रचंडविरोधआहे.बोरगाव,चई,चेवणे,उंबरखांड,भोपळेवाडी,पेंढरी आणि बोन्डेशेत ही गावे विस्थापित होणार आहे. शेतकर्यांचा विरोध असलेल्या या धरणाच्या कामासाठी राज्य सरकारने आज 20 मे रोजीच्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून 6394 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Raigad News : विषारी पाण्यामुळे मोठी दुर्घटना;तलावातील शेकडो मासे मृत

कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या असलेले चिल्लार नदीचे पाणी अडविले जाणार आहे.जामरुंग येथे उगम पावणारी चिल्लार नदी उन्हाळ्यात कोरडी असते आणि त्यामुळे या नदीचे पाणी पावसाळ्यात अडवून धरण बांधण्याचे कामाला मंजुरी देण्यात आली आहे.कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील शिलार,धोत्रे, धोत्रे वाडी या भागात नवीन धरण होणार असून या धरणाच्या कामासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4869 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. शिलार धरणामुळे भविष्यात चिल्लार नदी बारमाही वाहती होणार असून उल्हास नदीवर कोंढाणा धरण बांधले जाणार असल्याने कर्जत तालुक्याच्या पाण्यावर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविली जाणार आहे हे जवळपास नक्की झाले आहे.

Web Title: Thane news thanekars water problem will be solved state cabinet approves construction of dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • karjat news
  • Thane news

संबंधित बातम्या

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब
1

ARMIET चा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात, विद्यार्थ्यांचा ‘प्रत्येक थेंबासाठी’ संकल्प; जलसंधारणासाठी करणार वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर
2

Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
3

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.