2 तारखेला नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असून लवकर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखाही लागतील. दरम्यान ठाण्यात निवडणुकीपूर्वी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे
उल्हासनगर प्रभाग 19 आणि 20 मधील आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी रस्ते, पाणी, शौचालये, साफसफाई आणि आरोग्यसेवा अशा मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.
‘वने’ हा शेरा खासगी जागेवर काढण्याचा आदेश मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नक्की हे प्रकरण काय आहे याबाबत अधिक माहिती आपण बातमीमधून घेऊया.
कवडीमोलात भात खरेदी होत आहे आणि त्यामुळे किसान अॅपद्वारे आता तीन दिवस आधी विक्रीची तारीख बुक करण्यात येणार आहे. केंद्राकडे आता नोंदणी करण्यात येणार नाही. वाचा सविस्तर महत्त्वाची माहिती
सिन्नर आणि नाशिक ग्रामीण तालुक्यातील शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येथील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास खाजगी टॉवर कंपनीला परवानगी दिली आहे. कल्याणमधील नागरीकांनी सिटी पार्क लगतच्या रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास विरोध केला.
पालघर आणि डहाणू तालुक्यात असणाऱ्या अनेक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच बीएमसी निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात येतील
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे
राज्य सरकारकडून १३५ कोटींचा निधी मिळूनही ऑक्सिजन वाहिनी बसविण्यासाठी कळव्याच्या या रूग्णालयात टाळाटाळ करत असल्याचे आता समोर आले आहे. आयुक्तांची कठोर भूमिका
ठाण्यातील आरोग्य मंदिरांची नक्की अवस्था काय आहे हे आता समोर आले आहे. ४३ आरोग्य मंदिरे सुरू करण्यात आली होती आणि संजय केळकर यांंनी केलेल्या पाहणीत वास्तव समोर आले आहे
मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन ज्यात निवासी मालमता ३५ टक्के, अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता २३.८४ टक्के, औद्योगिक मालमता: ३२.४५ टक्के आहे. वाचा अधिक माहिती
ठाणेकरांना अजूनही सुविधा प्राप्त होत नाहीत मात्र गेल्या ३ वर्षात ९०० कोटी कुठे खर्च केले असा प्रश्न आता उद्भवतो आहे आणि आता यावरून शिंदेना टारगेट केले जात असल्याचे दिसून येत…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार आणि अदानींविरोधात ठाण्यातील एलआयसी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. चला याबद्दल जाणून घेऊयात.
अंबरनाथ शहरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.