डोंबिवलीतील कल्याण-शीळ मार्गालगतच्या मानपाडा–माणगाव परिसरात सलग तीन दिवस पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे…
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचे कौतुक करत…
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, नवी मुंबईतील एमआयडीसी परिसर, कल्याण डोंबिवली क्षेत्रातील एमआयडीसी क्षेत्र आणि वसई विरार एमआयडीसी क्षेत्र या भागांचा पुनर्विकास हा एमआयडीसीच्या माध्यमातून क्लस्टर योजना राबवून करण्याचा शासनाचा प्रयत्न…
Vidhan Parishad Election 2026: पक्षाने रवींद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीत कोणतीही बंडखोरी झाली नाही. तसेच महाविकास आघाडीकडूनही कोणताही मजबूत पर्यायी उमेदवार रिंगणात…
Thane Crime News : एकीकडे इंधनाचा तुटवडा अन् दुसरीकडे ऑइल माफियांचा सुळसुळाट वाढत आहे. इंधनाचे दर वाढत असून देशावर खूप मोठं संकट आलं आहे. अशातच एक ( राजू पंडित )…
ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांनी संयुक्त पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी रेल्वे रुळांवरील पाणी उपशासाठी मायक्रो टनेलचे काम पूर्ण झाले आहे.
ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये पहाटे लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत बचावकार्यात सहभागी झालेल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Thane News : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजन करून गोंधळ घालण्याचे कारस्थान केले असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात युवासेना आक्रमक झाली असून आंदोलन करत जोरदार निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आंदोलकांनी संजय राऊतांचा पुतळा जाळत घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत काही…
Kalyan News : आम्ही मुस्लीम नागरिकांना घरं देणार नाही असा अजब फतवा काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याणमध्ये घर विक्री संदर्भातील एका फोन कॉलवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Bhayander News : शहराच्या प्रवेशद्वारावर काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याच्या चर्चेमुळे शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहरात लवकरच डबल डेकर बस सुरू होणार आहेत. त्यासोबतच टीएमटीच्या ताफ्यात ३०० नवीन बसेस दाखल होणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
आज पहाटे ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात भीषण आग लागली आहे. घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरातील विजेची चिंता अखेर आता मिटली आहे आणि 400kV ची वीजवाहिनी आता कार्यान्वित करण्यात आली असून महापारेषणाने मोठे पाऊल उचलले आहे. वाचा महत्त्वाची माहिती
ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया देखील सुरू होईल. सरनाईक यांनी सांगितले की, घोडबंदर रोडवर रुंदीकरणाचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.