Kalyan News : आम्ही मुस्लीम नागरिकांना घरं देणार नाही असा अजब फतवा काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याणमध्ये घर विक्री संदर्भातील एका फोन कॉलवरून नवा वाद निर्माण झाला आहे.
Bhayander News : शहराच्या प्रवेशद्वारावर काशिमीरा चौकात गेल्या तीन दशकांपासून उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थलांतरित करण्याच्या चर्चेमुळे शहरात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहरात लवकरच डबल डेकर बस सुरू होणार आहेत. त्यासोबतच टीएमटीच्या ताफ्यात ३०० नवीन बसेस दाखल होणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
आज पहाटे ठाण्यातील नौपाडा परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात भीषण आग लागली आहे. घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
900 बेड्स आणि 18 ऑपरेशन थिएटर्स आणि इतर अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरातील विजेची चिंता अखेर आता मिटली आहे आणि 400kV ची वीजवाहिनी आता कार्यान्वित करण्यात आली असून महापारेषणाने मोठे पाऊल उचलले आहे. वाचा महत्त्वाची माहिती
ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया देखील सुरू होईल. सरनाईक यांनी सांगितले की, घोडबंदर रोडवर रुंदीकरणाचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कल्याण-शिळ रोडवर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५२४ शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कशेळे गाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करण्यात आलेला नाही. त्याबद्दल स्थानिक व्यावसायिक दुकानदार यांनी एकदा रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी श्रमदान केले होते.