ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. भिवंडी, कल्याण, मुंब्रा, राबोडी आणि विठ्ठलवाडी परिसरात काही मार्गांवर निर्बंध लागू राहणार असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार…
Navi Mumbai: नवी मुंबईतील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स यांच्या बदल्यांची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
दहीहंडीचा सण काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे सर्वच गोविंदा पथकाचा सराव सुरू आहे. अशातच ठाण्यामध्ये माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सराव दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये ठाण्याचा राजा…
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. मात्र, यंदा राख्यांच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याने खरेदीचा उत्साह काहीसा कमी दिसत आहे.
कल्याण-अंबरनाथ महामार्ग रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे उल्हासनगरातील रस्ते बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून, बाधित दुकानदारांच्या पुनर्वसन आणि भरपाईचाही प्रश्न मार्गी लागणार…
कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावरील वाढता वाहतूक ताण कमी करण्यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामाला वेग आला आहे. जुलैअखेरपर्यंत प्रकल्पाचे ५२ टक्के काम पूर्ण झाले असून, २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट…
Eknath Shinde : शिवसेनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या १०५ दिवसांच्या अभियानात १.२५ लाख रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा उत्तीर्ण केली हे अभियान केवळ समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज…
ARMIETने ८० वा स्वातंत्र्यदिन तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या संगमातून साजरा केला. ड्रोनच्या माध्यमातून आकाशात तिरंगा साकारण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी जलसंधारणासाठी ‘वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब’ सुरू करण्याचा संकल्प केला.
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. ३,००० मिमी व्यासाच्या या महत्त्वाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची…
देशसेवेसाठी कार्यरत जवान आणि पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे मनपा शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पत्रलेखन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी पत्रांमधून जवान आणि पोलिसांच्या शौर्याला सलाम केला.
श्रावणमासानिमित्त डोंबिवलीमध्ये भक्ती आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणला जात आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या ‘घरोघरी आध्यात्मिक पुस्तके’ उपक्रमातून धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उल्हासनगरात आयोजित डेडलिफ्ट चॅम्पियनशिपला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी या स्पर्धेने खेळाडूंना महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध…
नागरिकांना शासनाच्या योजना, विकासकामे आणि महत्त्वाच्या सूचनांची अधिकृत व अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने पब्लिक अॅप (Public App वर अधिकृत खाते सुरू केले आहे. या…
ठाणे पश्चिमेतील मनोरमा नगर येथील श्री सिद्धेश्वर विश्वनाथ मंदिर हे शिवभक्तांसाठी श्रद्धेचे महत्त्वाचे स्थान आहे. येथे स्थापित असलेल्या नर्मदेश्वर शिवलिंगामुळे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा असून संपूर्ण संगमरवरी बांधकाम…
TDRF Jawan Vikas Gore: भिवंडीतील इमारत दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणारे TDRF जवान विकास गोरे यांचा शहापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, भिवंडी-ठाणे मार्गावरील आणखी एका खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत 'माझे घर, माझा बाप्पा' या अभियानाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले…
ठाणे शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री कौपिनेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शिवमंदिरांपैकी एक आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक असलेले हे मंदिर श्रावण महिन्यात लाखो भाविकांच्या…
मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना नवे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ आणि विरंगुळ्याचे ठिकाण मिळणार आहे.
श्रावण महिना आणि कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जलाभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिरांची सजावट, स्वच्छता, रांग व्यवस्थापन आणि कडक…