नवी मुंबईतील रुग्णांमध्ये हृदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश मिळाले आहे. हृदयविकाराच्या आजाराने झडणा-या रुग्णांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून आली.
खरे प्रेम मिळणे ही आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. मात्र तेच प्रेम न मिळाले नाही तर आपल्याला अतीव दु:ख होते. काही जण यातून सावरतात. तर काही जण चुकीचे पाऊल उचलतात.
देशात धार्मिक विषमता पसरविण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील झेन झी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी, या उद्देशाने रस्त्यावर उतरली.
महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून मुंबईत येणाऱ्या कामगारांना चांगले राहणीमान मिळावे, त्यांचा विकास व्हावा यासाठी कै. अण्णासाहेब पाटील यांनी चळवळ सुरू केली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
कल्याणमधील वालधुनी ते बाईचा पुतळा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. याच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.
Thane News: ठाणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्य्रात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्र्यातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
ठाणे आणि इतरत्र परिसरातील जुन्या इमारती आणि अनधिकृत असलेल्या वस्तींबाबतचा मुद्दा दिवसेंदिवस संवदेनशील होत चालला आहे. या सर्वसामान्य बेघर नागरिकांच्या हक्काच्या निवाऱ्याबाबत योग्य तो तोडगा निघण्यास विलंब होतआहे.
दिवा परिसरातील “दिवा जंक्शन – एक चरित्र आणि चारित्र्य” या पुस्तकामध्ये आगरी-कोळी समाजाविषयी खोटी, असत्य, बदनामीकारक व समाजविघातक माहिती प्रकाशित करण्यात आल्याने स्थानिक समाजबांधवांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे ठाण्यात गोपीचंद पडळकरांची प्रतिमा जाळण्यात आली आहे. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजातील भोंगळ कारभार सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी उघड केला आहे. 17ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी (SOP) नियमांचे…
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड झाल्याने आता अनेक आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलं आहे.
पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.