Washim rain Ekburji dam water level: वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर तालुक्यांतील अनेक लघु प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.
Washim Water Storage: वाशिम जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक झाली आहे. ७५ लघु प्रकल्पांपैकी ३७ प्रकल्प कोरडे असल्याचे चित्र आहे.
India-Nepal Tension : नवलपरासी येथील भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. नारायणी नदीचे पाणी अडवणारे मातीचे धरण भारतीय सैनिकांनी फोडल्याचा आरोप नेपाळी नागरिकांनी केला आहे.
Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी धरण ७९.७४ टक्के भरले असून ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची ताजी स्थिती, जलपातळी आणि विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाची अपडेट वाचा.
जुलैच्या उत्तरार्धात झालेल्या दमदार पावसामुळे बारवी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. अवघ्या सात दिवसांत 19.35 टक्क्यांची वाढ होत धरण 73.58 टक्के भरले असून, ठाणे जिल्ह्यावरील संभाव्य पाणीटंचाईचे संकट आता बऱ्याच…
ठाणे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ५९.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Mumbai Water Shortage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये गेल्या आठवड्यात चांगली वाढ झाली होती. सलग पडलेल्या पावसामुळे तलाव भरू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
सन २०२५-२६ मध्ये १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राच्या लघु पाटबंधारे योजनांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. परिणामी, उंडाळे परिसरातील अनेक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली असून, टाळगाव, येणपे, मनवसह परिसरातील…
आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.
water conservation day: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा १० मे हा स्मृतीदिन राज्यभर 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा होतो. त्यांचे जलसंधारणातील योगदान आणि 'जलनायक' प्रवासाचा आढावा.
कडक उन्हाळा आणि वाढत्या मागणीमुळे शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पोशीर नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार असून याला शेतकऱ्यांनी विरोध आहे. गाव बैठकाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान धरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला स्थानिकांनी पिटाळून लावले असून धरणाच्या विरोधात शेतकरी आक्रमक…
पटेल इंजिनिअरिंगला हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील धरण व सिंचन प्रकल्पांसाठी 978.04 कोटींचे दुहेरी L1 मानांकन मिळाले. रेणुका जी धरण प्रकल्प (पॅकेज-1) आणि तासगाव लिफ्ट सिंचन योजनेसाठी एकूण प्रकल्प 978.04 कोटींचा…
वाढणारी उष्णता ही केवळ गैरसोयीची बाब नाही. त्याचा थेट परिणाम पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर, कृषी उत्पादनावर आणि सार्वजनिक आरोग्यावर होतो. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
पनवेल मुंबई महानगर क्षेत्रातील विस्तारीत भागाची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील शिलार आणि पोशीर धरणाच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार आहे. जलसंपदा विभागाने मंजूरी दिली आहे.
आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत करण्यात आली आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाचीही बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती,…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.