आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत करण्यात आली आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाचीही बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती,…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला…
अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.
पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे.
मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आज काही ठिकाणी आज…
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक राज्यांना शुक्रवारी 28 जुलैसाठी रेड आणि ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे, रायगड, पालघर तसेच रत्नागिरी…
अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबई व ठाणेकरांना पाणी पुरवठ करणाऱ्या तलावात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर विहार तलाव…