Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही; इम्तियाज जलील यांचं आवाहन

राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2022 | 10:55 PM
राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही; इम्तियाज जलील यांचं आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : मशिदीवरील लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 तारखेनंतर मशिदीसमोर दुप्पट आवाजात चालिसा लावणार, असा राज ठाकरेंनी इशारा आज औरंगाबाद येथील सभेत दिला.

त्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. राज ठाकरेंच्या भाषणावर मुस्लीम समाजानं प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भोंगे लावण्याचे आवाहन केले. स्वत: मात्र अयोध्येला जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः भोंगे उतरविण्याच्या आंदोलनात सहभागी होणार का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. नेत्यांचे अनुकरण जनता करत असते. त्यामुळे नेत्यांनी तरूणांना चांगली दिशा द्यायला हवी. सर्वोच्च न्यायालयात जा, रस्त्यावर असे निर्णय होऊ शकत नाही, समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, असे देखील ते म्हणाले.

[read_also content=”काही नेत्यांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे : महेश तपासे https://www.navarashtra.com/maharashtra/it-is-in-maharashtras-interest-to-turn-a-blind-eye-to-the-speeches-of-some-leaders-mahesh-tapase-nrdm-275069.html”]

इम्तियाज जलील म्हणाले, भाजपच्या इशाऱ्यावर सध्या राज ठाकरे काम करत आहे. भाजप काळात भोंगे उतरविले का उतरवले नाही. आता सगळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करू नये. कोरोना काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आपल्याला एक बोनस लाईफ मिळाली आहे. कोरोना काळात आपण औषधांसाठी भांडत होतो आता भोंग्यांसाठी भांडतोय.

Web Title: There is no need for the muslim community to react to raj thackerays speech appeal of imtiaz jalil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2022 | 10:55 PM

Topics:  

  • aurangabad
  • Imtiaz Jalil
  • MNSRaj Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.