Aurangabad Station Also Renamed : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे आता अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे नामकरण करण्यात आले आहे.
कैमूरमधील दुर्गावती येथील एका मुलीची औरंगाबादमधील नवीनगर येथील एका तरुणाशी सोशल मीडियावर मैत्री झाली. त्यानंतर मुलगी प्रियकराला भेटण्यासाठी निघाली असताना मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली.
मराठा कुणबी, कुणबी-मराठा जातप्रमाणपत्रांचे वाटप सेतू सुविधा केंद्र, तलाठी आणि तहसील कार्यालयातून सुरु आहे. मराठवाड्यात आतापर्यंत २१ कोटी ६२ लाख ६ हजार ४८४ नोंदी तपासण्यात आल्या आहेत. त्यातून ४२ हजार…
संभाजी नगरमध्ये एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दक्कादायक घटना उघ़़डकीस आली आहे. दोघांनी विष प्राशन करून तर एकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यात भर बैठकीत जोरदार भांडण झाले असून ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच नुकतंच पाहायला मिळालं.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात झालेला जोरदार राडा होय.…
राष्ट्र उभारणीसाठी पंचतत्वाचे एकात्मिक रक्षण करण्याचा नैतिक संकल्प करत संत पूजनाने राष्ट्रीय संत संमेलनाची (National Sant Sammelan) उत्साहात सुरुवात चिकलठाण येथील श्री शनी आश्रमात शनिवारी झाली. देशभरातील विविध संत, महंत…
'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेतून…
छत्रपती संभाजीनगर (Rain in Chhatrapati Sambhajinagar) शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले होते. वारा आणि मुसळधार पावसामुळे भरदिवसा…
औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' नामांतरण करण्याबाबतची अंतिम अधिसूचना येईपर्यंत औरंगाबादच्या जिल्हा आणि महसूल विभागाच्या दस्ताऐवजांवरील नावं बदलण्यात येणार नाहीत, अशी हमी सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली.
देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सरकारला काहीही गांभीर्य नाही. पंतप्रधानांनी आश्वासन दिलं तरीदेखील अजून त्यावर काहीही झालं नाही. देशात लोकशाही आहे तरीदेखील 13 महिने आंदोलन करावं लागतं.
शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) खंडपीठात दाखल याचिकेमध्ये प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती एस.…
राज्यात हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मात्र तरी देखील अद्यापही पावसाचं सावट आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक पावसाची…
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच एका रिक्षा चालकाचा आणि शहर बस कंडक्टरचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवासी बसवण्याच्या वादावरून रिक्षा चालकाने शहर बस कंडक्टरला मारहाण केली.