Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी प्रश्नावर अधिकारी वर्गाची ठराविक उत्तरे, कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी उठविला आवाज

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 16, 2023 | 08:28 PM
typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

typical answers of the official class on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत (KDMC Area) नागरीकरण होत असल्याने पाण्याची समस्या उद्धवते (Water Issue). पाणी टंचाई विषयी (Water Shortage) लोकप्रतिनिधी या नात्याने नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. मात्र अधिकारी वर्गाकडून (Officials) ठराविक उत्तरे देऊन नागरीकांची बोळवण केली जात असल्याचा मुद्दा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे (Kalyan MLA Vishwanath Bhoir has presented it in the Legislative Assembly). तसेच कल्याणसाठी पाणी पुरवठा योजना लागू करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे (Water Supply Scheme Demand to State Government).

कल्याणमध्ये मोठी गृहसंकुले उभी केली जात आहे. चाळ वजा लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी उन्हाळ्य़ात पाण्याचा प्रश्न जास्त उद्भवतो. नागरीकांकडून मला विचारणा केली जाते. त्यावर अधिकारी वर्गाकडे विचारणा केली असता अधिकारी वर्गाकडून उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पंपिंग स्टेशन बंद आहे. लाईट गेली होती. दुरुस्तीचे काम घेतले आहे अशी ठराविक उत्तरे दिली जातात.

[read_also content=”कल्याणमधील पोलिसांच्या प्रशासकीय कार्यालयांचा विषय अधिवेशनात, एकाच इमारतीत कार्यालये उभारण्याची आ. विश्वनाथ भोईर यांची मागणी; NRC कामगारांच्या थकीत देण्यांकडे वेधले लक्ष https://www.navarashtra.com/maharashtra/mla-vishwanath-bhoir-in-the-session-issues-of-police-administrative-offices-setting-up-offices-in-a-single-building-kalyan-nrc-workers-arrears-demands-nrvb-376612.html”]

मागच्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याणमध्ये आले होते. त्यावेळीही त्यांच्या उपस्थितीत पाणी पुरवठयाची योजना अथवा धरण उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी काळू धरणातील पाणी कल्याणसाठी आरक्षित केले जाईल असे सांगितले होते. मात्र सध्या काळू धरण अस्तित्वात नाही. ते भविष्यात होणार आहे. मात्र आत्ता पाणी प्रश्नावर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना सरकारने मंजूर करावी अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.

Web Title: Typical answers of the officers on the water issue kalyan mla vishwanath bhoir raised his voice nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2023 | 08:28 PM

Topics:  

  • kalyan
  • कल्याण

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.