• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Vashi Dahisar Mulund Lbs And Other Toll Have Been Free Nrka

विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारचं मोठं गिफ्ट; आता ‘या’ ठिकाणांवर द्यावा लागणार नाही टोल

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या टोलबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कोणताही टोल द्यावा लागणार नाही. मुंबईतील ऐरोली, वाशी, दहीसर, मुलुंड एलबीएस, आनंदनगर या टोलनाक्यांवर टोलमाफी जाहीर केली गेली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 14, 2024 | 11:17 AM
'देशात टोलनाके राहणार नाहीत, सरकार आता...'; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

'देशात टोलनाके राहणार नाहीत, सरकार आता...'; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा (फोटो सौजन्य- iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांसारख्या योजनांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. असे असताना आता राज्य सरकारकडून मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही.

हेदेखील वाचा : बाबा सिद्धीकी प्रकरणात महत्त्वाची अपडेट; पुण्यातून आणखी एकाला अटक

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सर्वसामान्यांशी थेट संबंध असलेल्या टोलबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कोणताही टोल द्यावा लागणार नाही. मुंबईतील ऐरोली, वाशी, दहीसर, मुलुंड एलबीएस, आनंदनगर या टोलनाक्यांवर टोलमाफी जाहीर केली गेली आहे. ही टोलमाफी केवळ हलक्या वाहनांसाठीच असणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही घोषणा असल्याचे म्हटले जात आहे.

आज रात्रीपासून अंमलबजावणी

आज रात्री बारा वाजल्यापासून सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला हा टोलमाफीचा निर्णय केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

हेदेखील वाचा : ‘मी त्यांना आता कधीही हसताना पाहू शकणार नाही’; रतन टाटांच्या निधनानंतर खास मित्र शंतनू नायडूची भावनिक पोस्ट

Web Title: Vashi dahisar mulund lbs and other toll have been free nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • Toll Fare

संबंधित बातम्या

आता पुन्हा पुन्हा Toll Tax देण्याची गरज नाही, Fastag साठी Nitin Gadkari नवीन पॉलिसी आणण्याच्या तयारीत
1

आता पुन्हा पुन्हा Toll Tax देण्याची गरज नाही, Fastag साठी Nitin Gadkari नवीन पॉलिसी आणण्याच्या तयारीत

टोलमधून वाहनचालकांना लवकरच मिळणार मोठी सूट; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण संकेत
2

टोलमधून वाहनचालकांना लवकरच मिळणार मोठी सूट; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण संकेत

मुंबई-पुणे प्रवास आता आणखी महागणार; 1 एप्रिलपासून टोलदरात होणार ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
3

मुंबई-पुणे प्रवास आता आणखी महागणार; 1 एप्रिलपासून टोलदरात होणार ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

LIVE
Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

Todays Gold-Silver Price: भारतात सोन्याचे भाव पुन्हा एकदा नरमले, 22 कॅरेटसाठी मोजावी लागणार केवळ इतकी रक्कम

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

एटीएममधून निघाल्या चक्क फाटक्या नोटा; 10 हजार काढायला गेला अन् 18 नोटा…

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.