Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचे तुम्ही लचके तोडले; शीतल म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत, असेही शीतल म्हात्रेंनी म्हटले. शिंदे-फडणवीसांचे सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे, असेही म्हात्रे म्हणाल्या.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 19, 2022 | 09:29 AM
मुंबईचे तुम्ही लचके तोडले; शीतल म्हात्रे यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मुंबई महापालिकेत (BMC) टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली. यावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) यांनी प्रत्युत्तर दिले. तुमच्यासाठी मुंबई दुभती गाय होती. या मुंबईचे तुम्ही लचके तोडले होते. मुंबईत आता शिंदे सरकार करत असलेले काम आपल्याला का बरे जमले नाही? २५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काय केले? तर तुम्ही दोन मातोश्री (Matoshree) बांधल्या, असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.

सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत, असेही शीतल म्हात्रेंनी म्हटले. शिंदे-फडणवीसांचे सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे, असेही म्हात्रे म्हणाल्या.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. या आरोपांना शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.

Web Title: You broke the chains of mumbai sheetal mhatres attack on aditya thackeray nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2022 | 09:29 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BMC
  • shivsena

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी
1

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका
2

Sanjay Raut News: ‘पंतप्रधानपद सोडण्याची वेळ आली…; मोदींच्या मणिपूर दौऱ्यावर संजय राऊतांची जहरी टीका

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
3

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका
4

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.