शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची अफलातून कामगिरी. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या या नवदुर्गेचा प्रवास आणि काम आपण या लेखातून जाणून घेऊया. नक्की काय आहे त्यांचे काम?
पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Maharashtra Zilla Parishads Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चेदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले आहे.
गुंदवली बोगद्याच्या शाफ्टपासून मोडक सागरमधील वाय-जंक्शन डोम पर्यंतच्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात औषधनिर्माता आणि समाज विकास अधिकारी या पदांसाठी एकूण ५ जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून शेवटची तारीख १२ सप्टेंबर…
मुंबईतील बीएमसी शाळेतील अक्षरा वर्माने दहावीमध्ये तब्बल ९६.८% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. टाटा मोटर्सच्या उपचारात्मक प्रशिक्षणामुळे तिला आत्मविश्वास मिळाला आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचता आले.
Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीच्या काळात तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेश मंडळांना दिले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचाकडून नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी विभागवार जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगानेही या दिशेने कामाला गती दिली आहे. आयोग विभागाने नेमकं काय म्हटलं आहे?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कधी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. याव्यतिरिक्त या निवडणुकांमध्ये VVPAT वापरण्यात येणार नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. असे असताना कल्याण डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
बीएमसीने सुरू केलेल्या 'Pothole QuickFix' मोबाईल App द्वारे, खड्डे आणि दुरुस्त करण्यायोग्य रस्त्यांशी संबंधित ३,२३७ तक्रारी ४८ तासांच्या आत सोडवल्या जात आहेत, तुम्ही केला का उपयोग?
मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याची कामे व्यापक स्वरूपात सुरू असून, त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांचीही प्रचंड गैरसोय होत असल्याने महापालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
आम्ही आरेमधून मेट्रो कारशेड हलवून जंगल वाचवू पाहत होतो, तेव्हा केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. पण आता मात्र मुंबईची जमीन जवळपास मोफत अदानी समूहाला दिली जात आहे
Mumbai Coastal Road: मुंबईतील कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करून अपघाताला कारण ठरणाऱ्या वाहनचालकांना लगाम लावण्यासाठी 28 ठीकाणी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसविण्यात येणार होते.
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीवर अनेक पातळ्यांवर बहिष्कार टाकला जात असताना, महापालिकेने घेतलेल्या या निर्णयावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.
महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी त्यांनी पक्षातील नेत्यांना सुचनाही दिल्या आहेत.
भर पावसात कोठींबे जामरुंग रस्त्यावर करण्यात आलेले डांबरीकरण हे दोन दिवसांनी धुवून निघाले असल्याचे स्पष्ट दिसत आहेत. या डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले.