Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपट वादादरम्यान ‘फुले’ प्रदर्शित; प्रतीक गांधीने व्यक्त केली चिंता, म्हणाला “देश बदलला आहे…”

'फुले' हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात आहे. आता चित्रपटाबद्दल प्रतीक गांधीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 25, 2025 | 03:08 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

प्रतीक गांधी आणि पत्रलेखा स्टारर ‘फुले’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. यापूर्वी हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु चित्रपटावरील निषेध लक्षात घेता, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने चित्रपट निर्मात्यांना अनेक बदल करण्यास सांगितले, ज्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. ब्राह्मण रक्षा दलासह अनेक ब्राह्मण समुदाय या चित्रपटाला विरोध करत आहेत. निर्माते ब्राह्मणांचा अपमान करत आहेत आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रित करत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटावरील या वादावर प्रतीक गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पहलगाम हल्ल्यावरील ‘हिंदू-मुस्लिम’ कवितेवर करणवीर मेहराला एल्विशने केले ट्रोल, म्हणाला- ‘पाकिस्तानकडून…’

प्रतीक गांधी म्हणाले की, आपण अशा काळात पोहोचलो आहोत जिथे आपण एखाद्याला काय दुखावू शकते याचा विचारही करू शकत नाही. ते म्हणाले की, ‘एक काळ असा होता जेव्हा लोक खूप जास्त सहनशील आणि मोकळ्या मनाचे होते, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांनी पाहिले आहे की लोक अगदी मूर्ख गोष्टींवरूनही नाराज होतात.’ ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना प्रतीक गांधी म्हणाले, “हे अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. सर्वप्रथम, मी एक कलाकार म्हणून हे म्हणतो, कारण असे होऊ नये. मी असा काळ पाहिला आहे जेव्हा आपला देश आणि आपले लोक असे नव्हते. आपण खूप जास्त सहनशील, खूप जास्त मोकळे विचारांचे आणि खूप जास्त प्रगतीशील होतो.”

प्रतीक गांधी यांनी गेल्या काही वर्षातील बदलांबद्दल सांगितले
प्रतीक गांधी पुढे म्हणाला की, “गेल्या काही वर्षांत, मी विचित्र गोष्टींबद्दल संताप पाहिला आहे. आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे एखाद्याला काय दुखावू शकते याची कल्पनाही करता येत नाही.” तो म्हणाला की आजच्या काळात तुम्ही लाल रंगाला लाल देखील म्हणू शकत नाही. आपला देश खूप बदलला आहे. असे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

“मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची …”; प्रसिद्ध काश्मीरी बॉलिवूड अभिनेत्रीचा फुटला बांध

‘फुले’ चित्रपटावर सीबीएफसीने हे कट लादले
प्रतीक गांधी म्हणाला की, “हे वेडेपणाचे आहे. जेव्हा ते त्या पातळीवर पोहोचते तेव्हा मला वाटते की निर्णय घेण्यापूर्वी काहीही विचार करण्यात काही अर्थ नाही. म्हणून एक कलाकार म्हणून, पटकथा ठरवण्यासाठी माझ्या आतील भावना हे सर्वात मजबूत शस्त्र आहे. जर मी पटकथा, जग आणि कथेशी जोडले जाऊ शकलो तर मला त्याचा एक भाग व्हायचे आहे.” असं अभिनेत्याने सांगितले आहे. सीबीएफसीने ‘फुले’च्या निर्मात्यांना चित्रपटात अनेक बदल करण्यास सांगितले आहे, ज्यात ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’ सारखे संवाद आणि दृश्ये काढून टाकणे समाविष्ट आहे.

Web Title: Phule movie release amidst controversy pratik gandhi reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • Bollywood
  • cinema news
  • entertainment

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक
2

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
3

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
4

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.