Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवा अध्याय; श्रद्धा नेमकी कोणती? स्वामींनी दिला मोलाचा सल्ला

Jai Jai Swami Samarth: महानिर्वाणाचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी केवळ कथानकाचा भाग नाही, तर श्रद्धेची कसोटी आहे. हा टप्पा शिकवतो की स्वार्थातून केलेली भक्ती अखेरीस रिकामी ठरते, तर निःस्वार्थ परमार्थ जीवनाला योग्य दिशा देतो.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 10, 2026 | 02:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथा आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा, लोभ आणि कर्म यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. काही लोकांसाठी भक्ती हा साधनेचा मार्ग आहे, तर काहींसाठी ती केवळ स्वार्थ साध्य करण्याचं साधन बनताना दिसते आहे. चुकीचे निर्णय, अति महत्त्वाकांक्षा आणि अंधश्रद्धेची सरमिसळ यामुळे घडणाऱ्या घटनांनी गावात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, मालिकेचा सध्याचा प्रवास प्रेक्षकांना सतत अंतर्मुख करत आहे खरी श्रद्धा नेमकी कोणती?

या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामी समर्थ केवळ साक्षीदार नाहीत, तर प्रत्येक घटनेमागील दैवी सूत्रधार आहेत. त्यांच्या शांत उपस्थितीतून, गूढ वाक्यांतून आणि सूचक लीलांमधून ते एक महत्त्वाचा संदेश देताना दिसतात. कर्मापासून कोणीच सुटत नाही, मात्र भक्ती कर्माची तीव्रता कमी करू शकते. स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे आणि कृतीमागे खोल अर्थ दडलेला आहे. त्यांच्या हालचाली, त्यांची वाटचाल आणि दिलेले संकेत, येणाऱ्या काळात एक अत्यंत निर्णायक अध्याय उलगडणार असल्याची जाणीव करून देतात.

महानिर्वाणाचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी केवळ कथानकाचा भाग नाही, तर श्रद्धेची कसोटी आहे. हा टप्पा शिकवतो की स्वार्थातून केलेली भक्ती अखेरीस रिकामी ठरते, तर निःस्वार्थ परमार्थ जीवनाला योग्य दिशा देतो. पुढील भागांमध्ये कथा अधिक गंभीर आणि अर्थपूर्ण होत जाणार असून, अनेक पात्रांसाठी हा आत्मबोधाचा क्षण ठरणार आहे. स्वामी भक्तांसाठी हा प्रवास भावनिकही असेल आणि विचार करायला लावणारा देखील.

“मागील ३ दिवस जे माझ्यासोबत घडते आहे…” अभिनेत्री अश्विनी महागंडेने पोस्ट करून व्यक्त केला अनुभव; म्हणाली, ” हे का घडते..”

“जय जय स्वामी समर्थ” ही मालिका श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराजांच्या चमत्कारी आणि आध्यात्मिक कार्य या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. भक्तांच्या अडचणी सोडवणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना अध्यात्मिक मार्ग दाखवणे, हेच या मालिकेचं मुख्य सूत्र आहे.

Bigg Boss Marathi 6 : 11 जानेवारीला घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

Web Title: New chapter in jai jai swami samarth which is true faith swami gives precious advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial news
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय
1

महायुद्धाची नांदी सुरू! भुलोकाचे रक्षण, महिषासुराचा अंत, ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवा अध्याय

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य
2

”तेव्हाच त्या आत्म्याला घरात..”, ‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये रहस्यमय वळण; गूढ घटनांनी वाढणार रहस्य

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!
3

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!
4

रमा-अक्षयच्या नात्यात येणार नवं वळण; मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरुची अडारकरची होणार एन्ट्री!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.