दत्तसंप्रदायातील श्री स्वामी समर्थांना मानणारा भाविक वर्ग मोठा आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ हे मानवी रुपातील साक्षात दैवी शक्तीच. या दैवी शक्तीपुढे सारं काही दुय्यम आहे.
हसा मंदिर किंवा मठ म्हटलं की हात जोडले जातात आणि देवासमोर उभं राहून मागणं हे मागितलं जातंच. मात्र श्री स्वामी समर्थांनी देवाच्या दारात गेल्यावर काय करायला हवं याची शिकवण त्यांच्या…
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत…
Jai Jai Swami Samarth: महानिर्वाणाचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी केवळ कथानकाचा भाग नाही, तर श्रद्धेची कसोटी आहे. हा टप्पा शिकवतो की स्वार्थातून केलेली भक्ती अखेरीस रिकामी ठरते, तर निःस्वार्थ परमार्थ जीवनाला…
अक्कलकोट, पिठापूर याप्रमाणेच गाणगापूरला देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. गाणगापूरचं एक गूढ रहस्य देखील आहे. असं म्हणतात की याठिकाणी आजही दत्तगुरु भिक्षा मागायला येतात. नेमकी प्रथा काय ते आज जाणून…
असं म्हटलं जातंं की, स्वामीचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती.
स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी सत्याच्या मार्गाने घेऊन जातात. अनेकजण स्वामींना गुरु म्हणून पूजतात. गुरुवारचा दिवस स्वामींना समर्पित आहे. स्वामी समर्थांच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत जाणून घ्या
स्वामी समर्थ मालिकेमधील अक्षय मुडावदकर यांनी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेतले आहे. अभिनेत्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’यात दत्तजयंतीनिमित्त विशेष सप्ताह होणार आहे. यात त्रिदेवांच्या शक्तींचं दर्शन प्रेक्षकांना मिळणार आहे.
दत्तसंप्रदायात वड (वटवृक्ष) आणि औदुंबर या दोन्ही झाडांना जेवढं मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. या झाडांना दत्तांना आपलं स्थान का मानलं ? काय आहे यामागील पुराणकथा जाणून घेऊयात.