Shree Swami Samarth : या मालिकेत अभिनेता अक्षय मुदावडकर गेली पाच वर्ष श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. मात्र, आता या अभिनेत्याने स्वामींच्या भूमिकेतून निरोप घेतला आहे.
म्हसवड शहरातील २१ वर्ष जुन्या श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.
श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आज शुक्रवार, 20 मार्च रोजी आहे. हा दिवस भक्तांसाठी खूप खास असतो. या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि मनोभावे पूजन केल्यास स्वामींचे आशीर्वाद, अशी धार्मिक श्रद्धा…
Pravin Koli आणि Yogita Koli यांचे ‘स्वामी समर्थ’ गाणे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले. गिरगाव शोभा यात्रेत झालेल्या लाँचिंगला कलाकार आणि चाहत्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
गहिनीनाथ हे नाथसंप्रदायातील तिसरे गुरु. ज्यांनी आपल्या गुरुचा वसा हाती घेत योग आणि अध्यात्माचा प्रसार केला. या गहिनीनाथांचा जन्म नेमका कसा झाला ते जाणून घेऊयात.
नाथसंप्रदायातील आद्यगुरु कोण तर ते मच्छिंद्रनाथ. याच मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणजे गोरखनाथ.या गोरखनाथांचा जन्म देखील सरळ सोपा नव्हता. काय आहे गोरखनाथांच्या जन्माचं रहस्य, जाणून घेऊयात.
श्री नवनाथ कथासार नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक आणि प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये नवनाथांच्या कथा आहेत. हे पारायण कसे करावे आणि पारायणाची पद्धत जाणून…
भक्ताने गुरुच्या बाबतीत केलेली लहानशी गोष्ट सुद्धा गुरु त्याच्या अंतःकरणात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यावर भक्ताला त्याची परतफेड करतो. याची प्रचिती ह्या भागात पाहायला मिळणार आहे.
नवनाथ दत्तसंप्रदायाचे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी जगभर दैवी ज्ञान, भक्ति, आणि योगमार्गाचा प्रसार केला. या नवनाथांचं याच नवनाथांपैकी एक आहेत ते म्हणजे मच्छिंद्रनाथ.
दत्तसंप्रदाय म्हटलं की, नृसिंह सरस्वती, श्रीपाद वल्लभ आणि श्री स्वामी समर्थ हे तीनही दैवी शक्ती डोळ्यासमोर येतात.पण यात आणखी एक नाव आहे ते टेंबे स्वामी.
जय जय स्वामी समर्थ मालिकेच्या येत्या भागात श्रद्धा, अहंकार आणि कलेची मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. श्रद्धेच्या शक्तीसमोर स्वार्थाचे आव्हान उभे राहणार आहे.
स्वामीआई असं देखील म्हटलं जातं. याच स्वामींच्या प्रेमाची एक कथा आहे जेव्हा त्यांच्या अतिशय जवळच्य़ा भक्ताने देहत्याग केला. काय आहे ही गोष्ट जाणून घेऊयात.
दत्तसंप्रदायातील श्री स्वामी समर्थांना मानणारा भाविक वर्ग मोठा आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ हे मानवी रुपातील साक्षात दैवी शक्तीच. या दैवी शक्तीपुढे सारं काही दुय्यम आहे.
हसा मंदिर किंवा मठ म्हटलं की हात जोडले जातात आणि देवासमोर उभं राहून मागणं हे मागितलं जातंच. मात्र श्री स्वामी समर्थांनी देवाच्या दारात गेल्यावर काय करायला हवं याची शिकवण त्यांच्या…
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत…