कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’यात दत्तजयंतीनिमित्त विशेष सप्ताह होणार आहे. यात त्रिदेवांच्या शक्तींचं दर्शन प्रेक्षकांना मिळणार आहे.
दत्तसंप्रदायात वड (वटवृक्ष) आणि औदुंबर या दोन्ही झाडांना जेवढं मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. या झाडांना दत्तांना आपलं स्थान का मानलं ? काय आहे यामागील पुराणकथा जाणून घेऊयात.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रात स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्र विशेष भाग पाहायला मिळणार…
कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला तुमचं कर्म फिरून तुमच्याकडे येतं जर कर्म स्वच्छ असेल तर तुमच्या वाट्याला सगळं चांगलंच येतं. माणसाच्या अंगी समोरच्याला मदत करण्याची वृत्ती हवी हा आपण कोणाला मदत…
श्रीगुरुदेव दत्त म्हणजे त्रिदेवांचा अवतार मानले जातात. त्यांचे दर्शन घेताना त्यांच्या सोबत श्वान आणि गाय ही प्रतिमा नेहमी दिसते. यामागचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेऊयात...
स्वामींच्या दरबार दिवसाला लाखो भाविक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी महाप्रसादाची .सोय अत्यंत चोख पार पाडली जाते. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शना व्यतिरिक्त अन्य बाब सांगायची तर तेथील अन्नछत्र.
गुरुपौर्णिमेनिमित्त येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या सजविण्यात आलं आहे.
नवनाथ संप्रदायात देखील गुरु पौर्णिमेला महत्वाचं स्थान दिलं जातं. ह्याच दिवशी अनेक भक्त 'स्वामी समर्थांचे जीवनचरित्र - 'स्वामीचरित्र सारामृत' याचे पारायण करतात. यामागचं धार्मिक कारण काय ते जाणून घेऊयात.
चार ते पाच दिवसांच्या होणाऱ्या मासिक पाळीला आज देखील विटाळ म्हटलं जातं मात्र महिलांच्या याच मासिकपाळीबाबत स्वामी समर्थांचे काय विचार होते ते जाणून घेऊयात.
स्वामींचा आशिर्वाद त्यांच्या भक्तांवर कायमच असतो. याच भक्तांना संकटांचं आव्हान पेलण्यासाठी स्वामींनी तारकमंत्र लिहिला होता. तारकमंत्र म्हणजे काय ? स्वामी समर्थांनी तारकमंत्र लिहिण्याचं कारण काय ते आज जाणून घेऊयात.