Jai Jai Swami Samarth: महानिर्वाणाचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी केवळ कथानकाचा भाग नाही, तर श्रद्धेची कसोटी आहे. हा टप्पा शिकवतो की स्वार्थातून केलेली भक्ती अखेरीस रिकामी ठरते, तर निःस्वार्थ परमार्थ जीवनाला…
अक्कलकोट, पिठापूर याप्रमाणेच गाणगापूरला देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. गाणगापूरचं एक गूढ रहस्य देखील आहे. असं म्हणतात की याठिकाणी आजही दत्तगुरु भिक्षा मागायला येतात. नेमकी प्रथा काय ते आज जाणून…
असं म्हटलं जातंं की, स्वामीचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती.
स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना नेहमी सत्याच्या मार्गाने घेऊन जातात. अनेकजण स्वामींना गुरु म्हणून पूजतात. गुरुवारचा दिवस स्वामींना समर्पित आहे. स्वामी समर्थांच्या आवडत्या राशी कोणत्या आहेत जाणून घ्या
स्वामी समर्थ मालिकेमधील अक्षय मुडावदकर यांनी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटला स्वामींचे दर्शन घेतले आहे. अभिनेत्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’यात दत्तजयंतीनिमित्त विशेष सप्ताह होणार आहे. यात त्रिदेवांच्या शक्तींचं दर्शन प्रेक्षकांना मिळणार आहे.
दत्तसंप्रदायात वड (वटवृक्ष) आणि औदुंबर या दोन्ही झाडांना जेवढं मोठं आध्यात्मिक महत्त्व दिलं जातं. या झाडांना दत्तांना आपलं स्थान का मानलं ? काय आहे यामागील पुराणकथा जाणून घेऊयात.
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रात स्वामींच्या दिव्य शक्तींचा जागर, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत नवरात्र विशेष भाग पाहायला मिळणार…
कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला तुमचं कर्म फिरून तुमच्याकडे येतं जर कर्म स्वच्छ असेल तर तुमच्या वाट्याला सगळं चांगलंच येतं. माणसाच्या अंगी समोरच्याला मदत करण्याची वृत्ती हवी हा आपण कोणाला मदत…
श्रीगुरुदेव दत्त म्हणजे त्रिदेवांचा अवतार मानले जातात. त्यांचे दर्शन घेताना त्यांच्या सोबत श्वान आणि गाय ही प्रतिमा नेहमी दिसते. यामागचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेऊयात...
स्वामींच्या दरबार दिवसाला लाखो भाविक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी महाप्रसादाची .सोय अत्यंत चोख पार पाडली जाते. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शना व्यतिरिक्त अन्य बाब सांगायची तर तेथील अन्नछत्र.