मुंबईतील चेंबूरचा श्री स्वामी समर्थ मठ हा स्वामी संप्रदायाचा एक अनमोल आध्यात्मिक वारसा आहे. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या आत्मलिंग पादुकांमुळे या मठाला अद्वितीय महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रद्धेने…
देऊळबंद 2 सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. या यशानिमित्त अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने प्रवीण तरडेचे मनापासून कौतुक केले. "स्वामींचा आशीर्वाद असल्याने प्रवीण पुढची 50 वर्षे…
'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत गुरुपौर्णिमेनिमित्त जुलै महिना 'गुरुदर्शनाचा महिना' म्हणून साजरा होणार आहे. पाच आठवडे स्वामी समर्थांच्या पाच दिव्य गुरुरूपांचे दर्शन आणि भक्तिमय कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
'देऊळबंद 2' हा मराठी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून अवघ्या 1.30 कोटी रुपयांच्या अंतरावर असून, पाच आठवड्यांत त्याने एकूण 98.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 9 कोटींच्या बजेटमध्ये तयार…
‘जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय-प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ मालिकेत गौरीच्या आयुष्यात मोठं संकट उभं राहिलं आहे. स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेल्या घरावर यशवंतचा डोळा असून ते हस्तगत करण्यासाठी तो कोणत्याही थराला जात…
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत ‘प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक’ हा नवा अध्याय सुरू झाला आहे. गौरीच्या शेवटच्या इच्छेसाठी स्वामी समर्थ कोणती लीला घडवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे
जय जय स्वामी समर्थ मालिकेत गंगा, गायत्री आणि गोवर्धन यांच्या आयुष्याशी जोडलेले मोठे रहस्य उलगडण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने गंगा आणि अंबरीश अक्कलकोटपर्यंत पोहोचतात, जिथे त्यांना गायत्रीशी संबंधित…
दादर वेस्टला असलेले अक्कलकोट स्वामींचे मठ हे १०० वर्षे जुने मठ आहे. सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी स्थापन केलेले मठ आजही स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मठाबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल सविस्तर…
Deool Band 2 Box Office Collection: ‘देऊळ बंद २’ने १०व्या दिवशी ५ कोटींहून अधिक कमाई करत एकूण ४० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार चित्रपटाला हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून या पोस्टसह ‘देऊळ बंद २’च्या चित्रीकरणादरम्यानचे काही गोड फोटोही शेअर केले आहेत.
'वटवृक्ष एण्टरटेन्मेंट' निर्मित आणि प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'देऊळ बंद २' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा थरारक, भावनिक आणि डोळ्यात अंजन घालणारा अधिकृत ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
जय जय स्वामी समर्थ ही मराठी मालिका गेले ५ वर्ष कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. सुनील गोडसे यांनी ही जबाबदारी आता स्वामींच्या भूमिकेतून पेलली आहे. खास बातचीत
भक्ती आणि शक्ती यांच्यातील संघर्षात आता एक असा चमत्कार घडणार आहे, ज्याची कल्पनाही प्रेक्षकांनी केली नसेल. स्वामींनी दिलेल्या "अशक्यही शक्य करतील स्वामी" या वचनाची प्रचिती आता हरिप्रिया आणि सावळ्याच्या निमित्ताने…
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत लवकरच एक वेगळी आणि अत्यंत इंटरेस्टिंग कथा बघायला मिळणार आहे. या कथेत मनात विठ्ठलाशी लग्न करायची इच्छा बाळगणारी स्वामीभक्त हरिप्रिया दिसणार आहे.
कलर्स मराठीवरील “जय जय स्वामी समर्थ” मालिकेने १८०० भागांचा आणि ५ वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. कथानक आता श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्षावर अधिक केंद्रित झाले आहे.
ज्या काळात पृथ्वीवर द्वेष पसरू लगला तेव्हा दत्तगुरुंनी नवनाथांची निर्मिती केली असं म्हटलं जातं. अध्यात्माच्या मार्गाने सदाचार आणि माणुसकीचा धर्म नवनाथांनी शिकवला असं म्हटलं जातं. नावनाथांपैकी सहावे नाथ म्हणजे भर्तरीनाथ.