• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Vegetables To Boil Before Eating To Maintain Nutrients Rich

उकडूनच खायला हव्यात या 5 भाज्या, पोषक तत्व राहतील टिकून घाण जाईल निघून

Boiled Vegetables: आपल्यापैकी बरेच जण शिजवलेल्या भाज्या खातात, जरी काही भाज्या कच्च्या किंवा सॅलडच्या स्वरूपात खाण्याचा ट्रेंड आहे. मात्र, स्वच्छता आणि पचनशक्तीच्या दृष्टिकोनातून काही भाज्या कच्च्या खाऊ नयेत. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी कोणत्या भाज्या उकडून खाव्यात हे सांगितले. काही भाज्या पोटात कच्च्या जाणं हे आजाराला आमंत्रण ठरू शकतं. कोणती आहे अशी भाजी जी तुम्ही नियमित खात असाल तर उकडूनच खायला हवी जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2024 | 12:56 PM
आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या

आपण अनेक भाजी या सलाड स्वरूपात खात असतो. सलाड म्हणजे कच्च्या भाज्यांचे सेवन. पण कोणत्या भाज्या उकडून खाव्यात जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट  होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो

पालक उकळवून खाणे उत्तम. यामुळे पानांमधील घाण आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन पालकातील ऑक्सॅलिक ॲसिड कमी होते. जे कॅल्शियम आणि लोह शोषण्यास मदत करते. तसंच आरोग्य सुधारते आणि ॲनिमियाचा धोकाही कमी होतो

2 / 5 ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते

ब्रोकोली खाल्ल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते

3 / 5 जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते

जेव्हा रताळे उकडवतात तेव्हा त्यामध्ये बीटा-कॅरोटीनची उच्च पातळी टिकून राहते. उकडलेले रताळे खाल्ल्याने दृष्टी सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते

4 / 5 फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते

फरसबी उकडून खाल्ल्यास ते पचायला सोपे जाते आणि असे केल्याने व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए टिकून राहण्यास मदत होते

5 / 5 उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात

उकडलेल्या शतावरीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या आरोग्यास बळकटी देतात

Web Title: 5 vegetables to boil before eating to maintain nutrients rich

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Health Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.