Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार जिभेवर जखमा होतात? विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

शरीरात सर्वच विटामिनची पातळी कायमच संतुलित असणे आवश्यक आहे. कारण विटामिन शरीराला पोषण देतात. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा, जिभेवर सतत होणाऱ्या जखमा, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2026 | 03:40 PM

वारंवार जिभेवर जखमा होतात? विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये फायबर, विटामिन बी १२ आणि इतर घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सफरचंद खाल्ल्यामुळे शरीरात ऊर्जा कायमच टिकून राहते.

2 / 5

शरीरासाठी डाळिंब सुपरफूड मानले जाते. डाळिंबाच्या दाण्यांमध्ये शरीरास आवश्यक असलेले अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेले भरपूर फायबर, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराला आजारांपासून दूर ठेवतात.

3 / 5

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन किंवा तीन केळी खावी. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि तुम्ही कायमच निरोगी राहता. केळी खाल्ल्यामुळे विटामिन बी १२ ची पातळी सुधारते.

4 / 5

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात पेरू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. नियमित एक पेरू खाल्ल्यास विटामिन A, विटामिन के, फोलिक ऍसिड आणि पोटॅशियम असते.

5 / 5

संत्रींमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी १२ आणि विटामिन सी असते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा नियमित संत्री किंवा संत्र्याचा रस प्यावा.

Web Title: Do you frequently get sores on your tongue include these fruits in your diet to compensate for vitamin b12 deficienc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • important vitamins
  • vitamin b12
  • vitamin deficiency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.