आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच…
शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक शरीरासाठी आवश्यक आहे. त्यातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता…
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. जाणून घ्या कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे.
कायम निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्वच विटामिनची पातळी एकसमान असणे आवश्यक आहे. कारण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्वाचे आहे.…
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. पण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात पोटॅशियमची…
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.
पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.
हातापायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. जाणून घ्या हातापायांना मुंग्या कशामुळे येतात.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंब किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील हाडे आणि इतर अवयव कायमच निरोगी राहतात. पण शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा, थकवा, कमकुवत स्मरणशक्ती आणि…
स्नायूंमधील ऊर्जा कमी झाल्यानंतर आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा जिमला गेल्यानंतर अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. पण चुकीचा आहार घेतल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. स्नायूंच्या वाढीसाठी आहारात प्रथिने,…
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारा बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शारिरीक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर…
शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करा.
महिलांच्या शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे.
निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. कोणत्याही एका विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. या विटामिनच्या कमतरतेमुळे शरीरात…
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दह्यासोबत अळशीच्या बिया किंवा भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
रोजच्या आहारात सतत चहा, कोल्ड ड्रिंक किंवा जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होतात. कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोया पनीर, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कॅल्शियम वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.