शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.
पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.
हातापायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. जाणून घ्या हातापायांना मुंग्या कशामुळे येतात.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंब किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील हाडे आणि इतर अवयव कायमच निरोगी राहतात. पण शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा, थकवा, कमकुवत स्मरणशक्ती आणि…
स्नायूंमधील ऊर्जा कमी झाल्यानंतर आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. बऱ्याचदा जिमला गेल्यानंतर अनेक लोक तासनतास व्यायाम करतात. पण चुकीचा आहार घेतल्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. स्नायूंच्या वाढीसाठी आहारात प्रथिने,…
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारा बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शारिरीक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर…
शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करा.
महिलांच्या शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे.
निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. कोणत्याही एका विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. या विटामिनच्या कमतरतेमुळे शरीरात…
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दह्यासोबत अळशीच्या बिया किंवा भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. या बियांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते.
रोजच्या आहारात सतत चहा, कोल्ड ड्रिंक किंवा जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होतात. कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोया पनीर, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कॅल्शियम वाढते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात.
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक आणि विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे.
शरीरासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. हाडे कायमच निरोगी राहतात. पण बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, ऑस्टियोपोरोसिस…
महिलांच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियम, सोडियम इत्यादी अनेक विटामिन आवश्यक असतात. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या विटामिनचे सेवन करावे.
सर्वच महिलांना कायम सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण वय वाढल्यानंतर त्वचेमधील कोलेजन कमी होत जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, पिंपल्स किंवा बारीक रेषा दिसू लागतात. त्वचेमधील कोलेजन वाढवण्यासाठी…
बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर चिंच किंवा फळ विक्रेत्याच्या गाडीवर स्टार फ्रुट दिसून येते. या फळाला करमर असे सुद्धा म्हणतात. हे फळ चवीला अतिशय आंबटगोड असते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं…
निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात सतत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय आहारात अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करावा. यामुळे…