विटामिन बी १२ कमी झाल्यांनतर वेळीच लक्ष न दिल्यास मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावर सुद्धा गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार…
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत वाढलेल्या चिंतेमुळे थकवा, अशक्तपणा वाढून नैराश्य येते. यामुळे शरीरातील आनंदी हार्मोन्सच्या पातळीमध्ये झपाट्याने घट…
शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारते. मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या आहारात या प्रोटीनयुक्त फळांचे आवर्जून सेवन करा.
शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पौष्टिक लाडूचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारते.
कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे काहीवेळा प्रोटीनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. प्रथिनांची कमतरता निर्माण…
दीर्घकाळ आनंदी आणि कायमच निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक विटामिनची कायमच आवश्यकता असते. पण जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरास आवश्यक असलेल्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर उद्भवू शकतात या गंभीर समस्या.
विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया विटामिन बी…
शरीराला सर्वच विटामिनची समान आवश्यकता असते. पण काहीवेळा शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता निर्माण होते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमधून कटकट आवाज येण्यास सुरुवात होते, तर…
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात भात कांजी किंवा दही भाताचे सेवन करावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दह्यापासून बनवलेले पदार्थ शरीराला भरपूर पोषण देतात.
शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार आणि आहारात बदल करून शरीराची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया विटामिन डी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ…
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात नाचणी, बदाम, सब्जा बिया इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळते.
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता मज्जासंस्था, हृदय आणि डोळे इत्यादी अवयवांचे नुकसान करते. त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे.
शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पोटॅशियमची पातळी वाढते.
वय वाढल्यानंतर हळूहळू शरीरातील विटामिनची पातळी कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जेष्ठांसाठी ही जीवनसत्वे अतिशय महत्वाची आहेत.
शरीरात सर्वच विटामिनची पातळी कायमच संतुलित असणे आवश्यक आहे. कारण विटामिन शरीराला पोषण देतात. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. विटामिन बी १२ ची…
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टीक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
आंबट गोड चवीची संत्री सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. बाजारात थंडीच्या दिवसांमध्ये संत्री मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. संत्र्याचा रस किंवा मिठाई आवडीने खाल्ली जाते. संत्रींमध्ये असलेले विटामिन सी त्वचा कायमच…
शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक शरीरासाठी आवश्यक आहे. त्यातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता…