रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात आणि हात सुन्न पडू लागतो. शरीरात निर्माण झालेल्या विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा हातपाय सुन्न पडतात. जाणून घ्या अधिक माहिती.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता मज्जासंस्था, हृदय आणि डोळे इत्यादी अवयवांचे नुकसान करते. त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे.
शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पोटॅशियमची पातळी वाढते.
तोंडात आलेल्या जखमांमुळे काहीवेळा खाण्यापिण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अल्सरकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या तोंडात अल्सर कशामुळे येतात आणि त्यावरील उपाय.
वय वाढल्यानंतर हळूहळू शरीरातील विटामिनची पातळी कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जेष्ठांसाठी ही जीवनसत्वे अतिशय महत्वाची आहेत.
शरीरात सर्वच विटामिनची पातळी कायमच संतुलित असणे आवश्यक आहे. कारण विटामिन शरीराला पोषण देतात. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. विटामिन बी १२ ची…
दूध हाडांसाठी आवश्यक आहे कारण ते कॅल्शियम प्रदान करते. पण दुधाशिवाय आपल्याला हे खनिज मिळू शकत नाही का? एक लहानसे बी आपल्या कामी येऊ शकते, पण ते खाण्याची योग्य पद्धत…
शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टीक आणि शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. याशिवाय सकाळच्या सूर्यप्रकाशात जाऊन बसावे. यामुळे आरोग्य सुधारेल.
शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. विटामिन सी, ए, ई, लोह, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक शरीरासाठी आवश्यक आहे. त्यातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे मॅग्नेशियम. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता…
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे विटामिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. जाणून घ्या सविस्तर.
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. जाणून घ्या कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे.
कायम निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्वच विटामिनची पातळी एकसमान असणे आवश्यक आहे. कारण शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीरासाठी प्रोटीन अतिशय महत्वाचे आहे.…
Vitamin B12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा संतुलन बिघडणे ही देखील या कमतरतेची लक्षणे आहेत, जाणून घ्या…
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा त्वचा, केस आणि आरोग्यावर सकरात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित विटामिन सी युक्त…
हाडे मजबूत करण्यासाठी, फक्त कॅल्शियमवर लक्ष केंद्रित करू नका. व्हिटॅमिन डी सह इतर अनेक पोषक तत्वे आवश्यक आहेत. येल येथील डॉक्टरांनी हाडांचे फ्रॅक्चर रोखण्यासाठी एक पद्धत सुचवली आहे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.
पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.