Superfoods For Vitamin C: व्हिटॅमिन C हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते त्वचेचे आरोग्य आणि जखमा लवकर भरून येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची कमतरता टाळण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटॅमिन C युक्त फळे आणि…
कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे काहीवेळा प्रोटीनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला कायमच दिला जातो. प्रथिनांची कमतरता निर्माण…
दीर्घकाळ आनंदी आणि कायमच निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक विटामिनची कायमच आवश्यकता असते. पण जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरास आवश्यक असलेल्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर उद्भवू शकतात या गंभीर समस्या.
विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया विटामिन बी…
शरीराला सर्वच विटामिनची समान आवश्यकता असते. पण काहीवेळा शरीरसंबंधित गंभीर आजारांमुळे कॅल्शियम आणि इतर विटामिनची कमतरता निर्माण होते. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांमधून कटकट आवाज येण्यास सुरुवात होते, तर…
Brain Health News : ICMR-NIN च्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता मेंदूच्या आजाराचा धोका वाढवू शकते. यामुळे तज्ज्ञांनी संतुलित आहात आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा सल्ला…
विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात भात कांजी किंवा दही भाताचे सेवन करावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. उन्हाळयाच्या दिवसांमध्ये दह्यापासून बनवलेले पदार्थ शरीराला भरपूर पोषण देतात.
शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार आणि आहारात बदल करून शरीराची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया विटामिन डी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ…
Superfoods For Vitamin D Deficiency: शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी काही पदार्थांचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. हे पदार्थ कोणते, जाणून घ्या.
शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात नाचणी, बदाम, सब्जा बिया इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला दुधापेक्षा जास्त कॅल्शियम मिळते.
रात्री झोपल्यानंतर पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते.
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या शाहाकारी पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते.
रक्तभिसरणात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे हातापायांमध्ये कायमच झिणझिण्या येतात आणि हात सुन्न पडू लागतो. शरीरात निर्माण झालेल्या विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे सुद्धा हातपाय सुन्न पडतात. जाणून घ्या अधिक माहिती.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता मज्जासंस्था, हृदय आणि डोळे इत्यादी अवयवांचे नुकसान करते. त्यामुळे शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे.
शरीरात निर्माण झालेली पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पोटॅशियमची पातळी वाढते.
तोंडात आलेल्या जखमांमुळे काहीवेळा खाण्यापिण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अल्सरकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जाणून घ्या तोंडात अल्सर कशामुळे येतात आणि त्यावरील उपाय.
वय वाढल्यानंतर हळूहळू शरीरातील विटामिनची पातळी कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जेष्ठांसाठी ही जीवनसत्वे अतिशय महत्वाची आहेत.