Vitamin B12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा संतुलन बिघडणे ही देखील या कमतरतेची लक्षणे आहेत, जाणून घ्या…
शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा त्वचा, केस आणि आरोग्यावर सकरात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित विटामिन सी युक्त…
हाडे मजबूत करण्यासाठी, फक्त कॅल्शियमवर लक्ष केंद्रित करू नका. व्हिटॅमिन डी सह इतर अनेक पोषक तत्वे आवश्यक आहेत. येल येथील डॉक्टरांनी हाडांचे फ्रॅक्चर रोखण्यासाठी एक पद्धत सुचवली आहे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या डाळींचे सेवन केले जाते. या डाळींच्या सेवनामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच निरोगी राहते.
पंख, एसी खाली न बसता वारंवार तुम्हाला जर थंडी वाजत असते, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी घातक ठरते.
भारतात व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी आहेत. हे टाळण्यासाठी, सकाळचा सूर्यप्रकाश घेणे, संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे
हातापायांमध्ये वारंवार मुंग्या येत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. जाणून घ्या हातापायांना मुंग्या कशामुळे येतात.
जर तुमच्या शरीरात अशक्तपणा असेल आणि तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. हे १० पदार्थ लोहाने भरलेले आहेत.
तोंडात आलेले अल्सर कमी करण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे, यासोबत लिंबू, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचे सेवन केल्यामुळे अल्सर बरे होतात. याशिवाय विटामिन बी १२ युक्त पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात डाळिंब किंवा बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. यामुळे शरीरातील हाडे आणि इतर अवयव कायमच निरोगी राहतात. पण शरीरात विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर अशक्तपणा, थकवा, कमकुवत स्मरणशक्ती आणि…
चिकन मटणापेक्षाही तुमच्या शरीरात विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी एक भाजी उत्तम मदत करते आणि या भाजीचा स्वाद तर उत्तम आहेच पण आरोग्यासाठीही भरपूर फायदे मिळतात
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात नेहमीच हेल्दी आणि आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जाणून घ्या सविस्तर.
चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारा बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शारिरीक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर…
शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता ओठांच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. विटामिनच्या कमतरतेमुळे ओठांमधील ओलावा नष्ट होणे, ओठ पांढरे पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करा.
महिलांच्या शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे.
निरोगी आरोग्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. कोणत्याही एका विटामिनची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचू लागते. शरीरातील अतिशय महत्वाचे विटामिन म्हणजे विटामिन बी १२. या विटामिनच्या कमतरतेमुळे शरीरात…
धावपळीची जीवनशैली, कामच वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. कोणतेही छोटे…