Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उगाच नाही म्हणत सोनं! दसऱ्यानंतर आपट्याच्या पानांचं काय करावं? जाणून घ्या

भारतीय संस्कृतीत दसऱ्याला फार महत्त्व आहे. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. याला विजयादशमी असे देखील म्हटले जाते. या ह दिवशी आपट्याची पान वाटली जातात. या पानांना सोन म्हणून वाटलं जात. मात्र यानंतर या पानांच काय कराव ते अनेकांना ठाऊक नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, दसऱ्यानंतर या पानांना फेकून न देता तुम्ही यापासून अनेक फायदे मिळवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 12, 2024 | 12:54 PM

उगाच नाही म्हणत सोनं! दसऱ्यानंतर आपट्याच्या पानांचं काय करावं? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अनेकांना वाटते की, या पानांच महत्त्व फक्त दसऱ्याच्या दिवसापुरतेच मर्यादित आहे मात्र असे नाही. या नंतरही तुम्ही आपट्याच्या पानांचा वापर करू शकता

2 / 5

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, ॲसिडीटी, बद्धकोष्ठता, अपचन, खूप उष्णता अशा सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आपट्याच्या पानांची मदत होत असते

3 / 5

या पानांचे सेवन करुन तुम्ही अनेक समस्यापासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्ही आपट्याच्या पानांच्या रसाचे सेवन करु शकता

4 / 5

नवरात्रीत अनेकजण 9 दिवस उपवास करत असतात. ज्यामुळे नंतर त्यांना अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो. अशात सकाळचे जेवण झाल्यानंतर तुम्ही आपट्याच्या 2 पानांचे सेवन केले तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही

5 / 5

हा रस तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपट्याची पाने 2 ते 3 तास पाण्यात भिजवा आणि मग मिक्सरमध्ये ही पान आणि थंडगार पाणी टाकून याचा रस तयार करा

Web Title: Dussehra apta leaf beneficial for health know how to use it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 12:54 PM

Topics:  

  • Health Tips
  • Leaves

संबंधित बातम्या

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का
1

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?
2

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय
3

केवळ 2 मिनिट्समध्ये Blood Pressure वर येईल नियंत्रण! कार्डियोलॉजिस्टने सांगितला सर्वात सोपा उपाय

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब
4

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.