Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनी खराब झाल्यानंतर किती वेळ जगू शकतो माणूस? खराब होण्याअगोदर दिसतात ‘ही’ लक्षणे

किडनीशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात, जसे की किडनी फेल होणे, किडनीत सिस्ट होणे, किडनी स्टोन आणि किडनी इन्फेक्शन. किडनीच्या आजारांची सुरुवात अनेकदा सहज लक्षात येत नाही. मात्र, थकवा, शरीरावर सूज, श्वास घेण्यास त्रास, मळमळ आणि लघवीत रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. विशेषतः डायबेटीस आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 08, 2025 | 06:56 PM

किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

रात्री वारंवार लघवीला जाणे. किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यास शरीरातील द्रव आणि टॉक्सिन फिल्टर होत नाहीत, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

2 / 5

रात्री जास्त तहान लागणे. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्याने वारंवार तहान लागत असल्यास, किडनीच्या आजाराचे हे लक्षण असू शकते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. किडनीच्या संसर्गामुळे (UTI) लघवी करताना वेदना किंवा जळजळ होऊ शकते.

3 / 5

लघवीत रक्त येणे. किडनी स्टोन, संसर्ग किंवा इतर गंभीर आजारामुळे लघवीत रक्त येऊ शकते. वारंवार झोपेतून जाग येणे. किडनी टॉक्सिन फिल्टर करू शकत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ साचतात, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

4 / 5

किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे. शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच, मीठ आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, कारण हे घटक किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतात.

5 / 5

डायबेटीस आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे, कारण हे दोन्ही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. याशिवाय, नियमित आरोग्य तपासणी करून किडनीचे कार्य वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही धोका टाळता येईल. किडनीच्या आजाराची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अन्यथा उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

Web Title: How long can a person live after kidney failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Health News
  • kidney damage

संबंधित बातम्या

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
1

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.