किडनीच्या आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर पायांना सूज येणे, हात पाय थरथरणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर रक्तातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया किडनी खराब झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी जेवणात कायमच आवश्यकतेनुसार मीठ टाकले जाते. मिठाशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. पण अतिप्रमाणात मिठाचे सेवन करणे शरीरासाठी अतिशय धोक्याचे ठरते. मिठामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीरातील सोडियमची पातळी…
किडनी शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरात जमा झालेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकण्याचे काम किडनी करते. याशिवाय रक्त शुद्ध करणे, शरीरात इलेक्ट्रोलाइट संतुलन राखणे इत्यादी महत्वपूर्ण गोष्टी किडनी…
बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की दररोज आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थांचे सेवन केल्याने किडनीचे आजार कधीच होणार नाहीत. आता यासाठी नक्की कोणते देशी उपाय करावे जाणून घ्या
हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पण किडनीचा आजार हा असा की, पटकन बरा होऊ शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ५ सवयी लावल्या तर नक्कीच तुमच्या किडनीची काळजी घेता…
दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर डायलेसिस करण्याची आवश्यता भासते. महापालिकेने तीन डायलिसिस केंद्रे नाममात्र दराने तब्बल ३० वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
Kidney Health Tips : रोजच्या जीवनातील काही चुका आपल्या किडनीवर विपरीत परिणाम घडवत असतात. किडनी फेलरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून वेळीच याची काळजी राखणे फार महत्त्वाचे झाले आहे. किडनी शरीरातील…
मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करण्यास मदत करते. पण हल्ली बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे किडनीच्या आजारांचे रुग्ण…
Healthy Food For Kidney : शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ किडनीच्या मदतीने शरीराबाहेर पडत असतात. अशात किडनी खराब झाली तर याची मोठी किंमत मोजावी लागेल. निरोगी किडनीसाठी आहारात काही पदार्थांचे…
कोणत्याही किडनीच्या नुकसानाचा शरीरावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. एम्समधील एका डॉक्टरांनी सांगितले आहे की या विशिष्ट पेयाचे सेवन केल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच हेल्दी राहणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर त्वचेवर दिसून येणारी लक्षणे.
किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे.
एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या अनेक त्वचा उजळवणाऱ्या क्रीममध्ये पाऱ्याची पातळी शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा १००० पट जास्त असते, जाणून घ्या सत्य
Kidney Disease : अनेक लोकांना सीकेडी (CKD) म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज लवकर ओळखता येत नाही. परिणामी आजार समजेपर्यंत त्यांचा जीव मृत्यूच्या दारात पोहचलेला असतो, याची सुरुवातीची लक्षणे वेळीच जाणून घेणे…
गंभीर मूत्रपिंड विकार (CKD) आता तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये वाढताना दिसतो आहे. डॉक्टरांच्या मते, योग्य जीवनशैली आणि वेळेवर तपासणीच या आजारापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
जर किडनी डॅमेजवर त्वरित उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच, मूत्रपिंडाच्या नुकसानाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकी काही लक्षणे लघवीमध्येदेखील दिसतात.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. अपचन झाल्यानंतर बऱ्याचदा सोडा किंवा इतर वेगवेगळे ड्रिंक प्यायले जातात. पण वारंवार सोडा किंवा प्रक्रिया केलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता…
किडनी खराब झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. किडनी खराब झाल्यानंतर हातापायांना सूज येते. नियमित फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी गंभीर आजाराचे कारण बनतात.
लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत. यासोबतच घरगुती उपाय करावे. किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.